दोषी नेत्यांना निवडणूक लढवण्यावर आजीवन बंदी घाला !
गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !
गुन्हेगार लोकप्रतिनिधी जनतेला कधी तरी कायद्याचे राज्य देतील का ? अशांना निवडणूक लढवण्याची संधी देणे, म्हणजे समाजात अराजक परसवण्याचा परवाना देण्यासारखेच आहे ! हा लोकशाहीचा पराभव आहे !
भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी येऊ नये. भारत सरकारने तात्काळ असा पालट करून भारतीय अस्मिता जपावी !
गेली काही दशके संसदेत गदारोळाविना काहीच घडत नाही, असे चित्र देश आणि जग पहात आहे. जर हे असेच चालू रहाणार असेल, तर संसद भरवण्याचा फार्स तरी का केला जात आहे ?, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?
नवी देहली येथील राऊज एवेन्यू न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह अन् महासंघाचे साहाय्यक सचिव विनोद तोमर यांना सशर्त जामीन संमत केला.
अमेरिकी सैन्य सैनिकांना भेडसावणार्या लैंगिक समस्यांवर उपाय मिळण्यासाठी प्रतिवर्ष ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च करते. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार समर ली यांनी एका सैन्याधिकार्याला विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांमध्ये हिंदूंप्रतीच्या द्वेषाच्या घटनांत वाढ झाली आहे. हिंदू आणि त्यांची संपत्ती यांना लक्ष्य केले जात आहे. या संदर्भात हिंदूंच्या संघटनेने अमेरिकेतील कॅपिटल हिल येथे ‘नॅशनल हिंदू एडव्होकेसी डे ऑन द हिल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पाकिस्तानसह अन्य इस्लामी देशांमध्ये तेथील हिंदूंचे आणि अन्य अल्पसंख्यांक धर्मियांचे दमन केले जाते, याकडे उमर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हिंदु असणारे मोदी यांना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात येते !
आजन्म मुसलमानांचे लांगूलचालन करणारे म. गांधी हयात असते, तर त्यांनी ही चेतावणी ऐकून लाज वाटली असती, यात शंका नाही, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ?
स्वातंत्र्यलढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर टीका करणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना देशाविषयी प्रेम नाही. सावरकरांवर टीका करणार्यांनी आधी त्यांची पात्रता ओळखून घ्यावी, अशी टीका त्यांनी केली.