Live Without Mobile : महिनाभर भ्रमणभाषविना रहाता आल्यास मिळणार तब्बल ८ लाख रुपये !
आज जागतिक मानवसमूह भ्रमणभाषच्या एवढा आहारी गेला आहे की, त्याला अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे लागत आहे. अध्यात्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
आज जागतिक मानवसमूह भ्रमणभाषच्या एवढा आहारी गेला आहे की, त्याला अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करावे लागत आहे. अध्यात्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
अमली पदार्थाच्या सेवनामुळे हा प्रकार घडल्याची सध्या चर्चा चालू आहे; मात्र याला अधिकृतरित्या पुष्टी मिळालेली नाही.
असुरक्षित नाशिक ! चोरीच्या वाढत्या घटनांवर पोलीस कधी आळा घालणार ?
एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एस्.टी. प्रशासनाने दिले आहेत.
मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद !
सनातन संस्थेचा कोणत्याच गुन्ह्यात सहभाग नसल्याचे भारतीय न्यायालयांच्या निकालांतून वेळोवेळी स्पष्ट झालेले असतांना गूगल असे कोणत्या आधारावर म्हणत आहे ? हे त्याने स्पष्ट केले पाहिजे !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असून तरुण पिढी भ्रमणभाषच्या इतकी आहारी गेली आहे की, या तरुणांना त्याचे एक प्रकारे व्यसनच जडले आहे. आज प्रत्येक तरुणाकडे ‘स्मार्टफोन’ आहे. त्यामध्ये इंटरनेटवर चालणारे अनेक प्रकारचे ‘ऑनलाईन’ खेळ (गेम) असतात. या खेळांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे…
येनकेन प्रकारेण (कोणत्याही प्रकारे) भारताचे अहित चिंतणार्या कावेबाज चीनला शह देण्यासाठी भारतानेही पावले उचलावीत !