एलॉन मस्क यांची ५० टक्के कर्मचारी कपातीची चेतावणी

टि्वटर संगणकावर बर्‍याच तांत्रिक अडचणी येत असल्याचे वापरकर्त्यांच्या निदर्शनास आले. अनेकांना टि्वटरवर माहिती प्रसारित करण्यात अडचणी आल्या. अनेकांनी या तांत्रिक अडचणींचा संदर्भ कर्मचारी कपातीच्या चेतावणीशी जोडला आहे.

मुख्य संपादकांवर थेट आरोप असल्याखेरीज त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही ! –  सर्वोच्च न्यायालय

वर्ष २००७  मध्ये ‘इंडिया टुडे’मध्ये ‘मिशन मिसकंडक्ट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटन येथे कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील ३ उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर आरोप करण्यात आले होते.

‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादक यांच्या घरांवर देहली पोलिसांच्या  धाडी

भाजपचे अमित मालवीय यांच्याविषयी खोटे वृत्तांकन केल्याचे प्रकरण

सर्व देशांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी उपाययोजना काढावी ! – संयुक्त राष्ट्रे

या वर्षी ७०हून अधिक पत्रकार मारले गेले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात कारावास भोगावा लागला आहे. त्यांच्या विरोधात हिंसाचार आणि त्यांना हत्यांच्या धमक्या मिळण्याच्या घटना वाढत आहेत, असे संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी नुकतेच सांगितले.

(म्हणे) ‘ऋषी सुनक गोमांस आणि मद्य यांपासून दूर असणे, ही सवर्णांची विचारसरणी !’

भारतातील अल्पसंख्यांक मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची बांग ठोकणारी ‘द गार्डियन’सारखी प्रसारमाध्यमे त्यांच्याच देशात अल्पसंख्यांक समुदायातील नेत्याला धारेवर धरतात. यातून त्यांचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा लक्षात येतो !

वैचारिक आतंकवादी !

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….

‘हिंदुफोबिया’चे समूळ उच्चाटन करा !

हिंदु धर्म हा सर्वसमावेशक आणि विश्वकल्याणाची इच्छा असणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्वाच्या संदर्भात निकाल देतांना त्याला ‘एक उच्च विचारसरणी, आदर्श जीवन जगण्याची पद्धत’, असे म्हटले होते. अशा हिंदु धर्माला वाचवण्यासाठी आणि ‘हिंदुफोबिया’च्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !

आतंकवादी प्रवृत्ती ठेचा !

आताच्या आधुनिक युगात आतंकवाद्यांचे आव्हान हे केवळ बाह्यतः राहिलेले नाही, तर सामाजिक माध्यमांद्वारे बौद्धिकतेपर्यंत त्याच्या कक्षा रूंदावल्या आहेत. मिळेल त्या माध्यमातून आतंकवादी त्यांच्या कारवाया करत असतात. यासाठी बंदी घालायची असेल, तर केवळ संघटनेवर न घालता त्यांच्या सामाजिक माध्यमांच्या खात्यांवरही घातली पाहिजे.

आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ? – सर्वोच्च न्यायालय

वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमधून होणार्‍या द्वेषपूर्ण आणि विखारी विधानांचे प्रकरण

विद्वेषाचे मूळ नष्ट करा !

भारताच्या विरोधात एकाने गरळओक केली, तरी कोट्यवधींनी संघटित होऊन तो आवाज दडपला पाहिजे. जेव्हा हे साध्य होईल, तेव्हा कुणीही भारतविरोधी पाऊल उचलतांना १०० वेळा विचार करील. यासाठी नागरिक आणि सरकार दोघांनीही राष्ट्रकर्तव्याचे भान ठेवून कृतीशील व्हावे !