आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी आणि आय.पी.एस्. अधिकारी रूपा यांचे अखेर स्थानांतर !
आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये.
आय.ए.एस्. अधिकारी रोहिणी सिंधुरी म्हणाल्या की, शिष्टाचारानुसार सरकारी अधिकार्यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाऊ नये.
भारताच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रनिष्ठेला खीळ बसवण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांनी आतापासूनच कंबर कसायला आरंभ केला आहे’, असे सुतोवाच डॉ. जयशंकर यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून केले आहे, हे लक्षात घ्या !
६० घंट्यांनंतर बीबीसीच्या कार्यालयांतील आयकर विभागाचे सर्वेक्षण संपले !
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे ‘फेसबुक पेज’, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ वाहिनीद्वारे करण्यात आले. याचा ४ सहस्र ५००, तसेच ४ सहस्र जणांनी लाभ घेतला.
इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !
पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !
माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !
फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे या गोष्टी गांभीर्याने पाळल्यास सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल.
कोरोनाच्या यापूर्वीच्या काळातही प्रसारमाध्यमांच्या अशा वार्तांकनामुळे नागरिक चांगलेच घाबरल्याचे दिसून आले होते. अनेक आधुनिक वैद्यांनी रुग्णांना काही कालावधीसाठी दूरचित्रवाणी न बघण्याचा किंवा वृत्तपत्र न वाचण्याचा सल्ला दिला होता. माध्यमांसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट दुसरी कुठली असू शकते ?
हिंदुत्वनिष्ठांनी नव्हे, तर एका विदेशी प्राध्यपकाने हे सांगितलेले आहे, हे भारतातील बुद्धीवादी स्वीकारतील का ? भारतातील राष्ट्रघातकी आणि धर्मघातकी बुद्धीवाद्यांना धर्मप्रेमी हिंदूंनी वैचारिक विरोध करत राहिला पाहिजे !