एस्.टी.ची हंगामी दरवाढ मागे; परंतु खासगी वाहनचालकांची दरवाढ ‘जैसे थे’ !
खासगी वाहनचालकांवर कुणाचा अंकुश कसा नाही ? त्यांनाही दरवाढ मागे घेण्यास लावायला हवे, असेच जनतेला वाटते !
खासगी वाहनचालकांवर कुणाचा अंकुश कसा नाही ? त्यांनाही दरवाढ मागे घेण्यास लावायला हवे, असेच जनतेला वाटते !
प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या गारगोटी, इचलकरंजी, तसेच गडहिंग्लज अशा प्रत्येक आगारासाठी २० संख्येने मिळाल्या आहेत.
महामंडळाने नागपूर येथील सर्व आगारांमध्ये ‘डिस्प्ले बोर्ड’वर बसगाड्यांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन’ केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतो.
असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?
एस्.टी. विभागात २१ नवीन बसगाड्यांचे उद्घाटन उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. अंबाजोगाई रस्त्यावरील बसस्थानक क्रमांक २ वर या नवीन बसगाड्यांचे स्वागत करण्यात आले.
संभाजीनगरचा उपप्रादेशिक परिवहन विभाग अशा प्रकारे खासगी ट्रॅव्हल्ससाठी स्वतःच्या मनाने तिप्पट भाडेवाढ करण्याचे दरपत्रक काढू शकतो का ?
एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची लूट चालू असतांनाच राज्य परिवहन महामंडळाने ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत एस्.टी.च्या प्रवासी भाड्यात २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून १० टक्क्यांची शुल्कवाढ केली आहे.
‘सनातन प्रभात’ची लोकहितकारी चळवळ !
राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्यांच्या तिकिटाचे दर दिवाळीच्या सुट्ट्यांपुरते १० टक्क्यांनी वाढणार आहेत. ही हंगामी भाडेवाढ २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी १३ सप्टेंबर या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने श्री क्षेत्र गणपतीपुळे (जिल्हा रत्नागिरी) येथे जाण्यासाठी १२ सप्टेंबरच्या रात्रीपासून अधिक गाड्यांचे नियोजन केले आहे.