सरकारी शाळेतील शिक्षक महंमद अली याच्याकडून १२ हिंदु मुलींचे लैंगिक शोषण !

असे धर्मांध मुसलमान शिक्षक आणि शिक्षिका यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे

धर्मांध पतीचे लव्ह जिहादी स्वरूप उघड झाल्यावर त्याच्याकडून हिंदु पत्नीला तलाक !

हिंदु तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली; मात्र पोलीस धीम्या गतीने अन्वेषण करत असल्यामुळे तरुणी न्यायालयात गेली.

आसाममध्ये आम्ही ६०० मदरसे बंद केले, आणखी ३०० मदरसे बंद करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

सर्वच  भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्‍चित !

केरळच नाही, तर इतर राज्यांतही हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत असल्याचे उघड !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने हिंदु मुलींच्या धर्मांतराचे षड्यंत्र उजेडात आले आहे. हा धोका केवळ केरळपुरता मर्यादित नाही, तर भारतातील इतर राज्यांमध्येही हिंदु मुली या षड्यंत्राला बळी पडत आहेत.

‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाला नव्हे, तर सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे ! – देवेंद्र फडणवीस

आव्हाड असे बोलले असतील, तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि अनधिकृत आहे. हे वक्तव्य पडताळून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.

विचार करायला लावणारी कथा : द केरल स्टोरी !

द केरल स्टोरी ! या चित्रपटातील प्रसंगांपेक्षा अधिक किळसवाणी हिंसा आणि बीभत्स प्रणय मुले पाहून मोकळी झालेली असतात, हे बहुधा ओवळे टाकून सोवळे शोधणार्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) गावी ही नसावे !

‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रत्येक हिंदु तरुणीने पहावा ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह  

साध्वी प्रज्ञा सिंह पुढे म्हणाल्या की, ‘द केरल स्टोरी’मध्ये जे दाखवण्यात आले आहे, ते केवळ केरळमध्ये घडत नाही, तर भोपाळमध्येही घडत आहेत.

मुसलमान मित्राने हिंदु युवतीचे फसवून केले धर्मांतर आणि विवाह !

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?