
मुंबई – सध्याचे सरकार हे हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात एक सक्षम धर्मांतर बंदीचा कायदा, तसेच लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्यक आहे.
यंदाच्या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांचाही हिंदुत्ववादी सरकारला पाठिंबा आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !