धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह
जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.