ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे.

कायद्याचे शिक्षण घेतांनाच अधिवक्त्यांमध्ये भेदभाव करण्यात येतो ! – न्या. चंद्रचूड यांचे निरीक्षण

कायद्याचे शिक्षण घेतांनाच अधिवक्त्यांमध्ये भेदभाव करण्यात येतो ! – न्या. चंद्रचूड यांचे निरीक्षण

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ‘शिक्षण आणि नोकरी येथे समाजातील घटकांवर होणार्‍या भेदभावाचे निर्मूलन’ या विषयावर आयोजित एका ऑनलाईन परिषदेत बोलत होते.

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

देवता, संत आणि संस्कृती यांची विटंबना रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा आवश्यक ! – स्वामी कमेश्‍वरपुरी

या कायद्याविषयी सामाजिक माध्यमातील ‘फेसबूक’वरून थेट कार्यक्रम घेऊ शकतो. यासाठी माझे सभागृह तुम्हाला उपलब्ध करून देईन, तसेच धर्मकार्यासाठी जे साहाय्य हवे आहे, ते करण्यासाठी मी सदैव सिद्ध आहे.

डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे मुसलमानांकडून धरणे आंदोलन

डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी मडगाव येथे मुसलमानांकडून धरणे आंदोलन

‘अखिल गोवा अहले सुन्नत वज जमात’ या संघटनेचे कार्यकर्ते मडगाव येथील नगरपालिकेसमोर ‘महंत यति नरसिंहानंद यांना कह्यात घ्या’, ‘महंत यति नरसिंहानंद यांना फाशी द्या’, अशा आशयाचे फलक घेऊन रांगेत उभे होते.

नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?

नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?

नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.

अग्निहोत्राचे ‘पेटंट’ ! 

अग्निहोत्राचे ‘पेटंट’ ! 

डॉ. मोघे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेल्या कष्टामुळे आता अग्निहोत्राच्या संदर्भातील अधिकार विदेशात जाण्याचा धोका टळला आहे. येणार्‍या आपत्काळात अग्निहोत्र हे तिसर्‍या महायुद्धातील संभाव्य घातक किरणोत्सर्गापासून आपले रक्षण करणारे ठरणार असतांना जर विदेशात याचा मालकी हक्क गेला असता, तर . . . !

गोव्यात १६ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू होणार

गोव्यात १६ एप्रिलपासून नवीन मोटर वाहन कायदा लागू होणार

केंद्राच्या या नवीन मोटर वाहन कायद्याची कार्यवाही प्रारंभी कोरोना महामारी आणि नंतर राज्यातील रस्त्यांची खालावलेली स्थिती यांमुळे पुढे ढकलण्यात आली होती.

नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या झाडून हत्या !

नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या झाडून हत्या !

नक्षलवादी थेट लोकवस्तीमध्ये घुसून लोकप्रतिनिधींना ठार मारतात. यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नाही, हे स्पष्ट होते. असे असतांनाही त्याविरोधात पावले उचलली जात नाहीत, हे लज्जास्पद !

यांना लगाम आवश्यकच !

यांना लगाम आवश्यकच !

हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !

धर्मांधतेचा अतिरेक !

धर्मांधतेचा अतिरेक !

समान नागरी कायद्याच्या माध्यमातून जनतेला तिचा धर्म, लिंग, जात या आधारांवर नव्हे, तर सर्व समान अधिकार मिळू शकणार आहेत. अल्पसंख्यांक समाजात महिलेला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. असे असतांना या महिलेच्या याचिकेतून धर्मांधतेचा अतिरेक कसा असतो, याचाच अनुभव येतो.