
एका हिंदु मुलीने मुसलमान मुलाशी विवाह केल्यास तिचा कसलाही छळ आणि तिच्यावर बळजोरी होणार नाही, याचे दायित्व इस्लामी संस्था अन् इस्लामी प्रवक्ते यांनी घ्यायला हवे. असे का होत नाही ? सेक्युलर (निधर्मी) असल्याचा पुरावा देण्याचे कर्तव्य केवळ हिंदूंच्याच माथी का ? सर्वांसाठी एकच न्याय असायला हवा. ‘स्पेशल मॅरेज ॲक्ट’नुसार (‘विशेष विवाह कायद्या’नुसार) आंतरधर्मीय विवाह होत असल्याची प्रसिद्धी करावी लागते आणि मग विवाह होतो. या तरतुदीविरोधात याचिका प्रविष्ट केलेल्या आहेत. अशा याचिकांना विरोध करायला हवा. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी असे अनेक कायदे झाले आहेत. याचा हिंदूंना लाभ होत आहे. असे कायदे देशभर लागू व्हायला हवेत.
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
Northeast AFSPA Exit : पुढील वर्षापर्यंत एक-दोन राज्ये वगळता संपूर्ण ईशान्य भारतातून ‘सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा’ हटवला जाऊ शकतो ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?