घटस्फोटाची प्रकरणे ही आतापर्यंत जनतेला साधना न शिकवल्याचा विपरीत परिणाम आहे. एकत्र कुटुंबपद्धत उद्ध्वस्त होणे, मर्यादाबाहेर स्वातंत्र्य, स्वैराचार ही त्यामागील अन्य काही कारणे आहेत.

पणजी, ३१ मे (वार्ता.) – राज्यात घटस्फोट घेण्याचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी राज्यशासन विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी यांचे समुपदेशन करणे बंधनकारक करणार आहे, अशी माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
कायदामंत्री नीलेश काब्राल पुढे म्हणाले, ‘‘विवाहाची अंतिम नोंदणी होण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी यांचे एका संस्थेच्या मार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. विवाह नोंदणीची पहिली स्वाक्षरी झाल्यानंतर समुदेशन करण्यात येणार आहे आणि समुदेशन झाल्यानंतर देण्यात येणारा दाखला हा अंतिम नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा एका भाग असेल.’’
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !