कोरोनाच्या संसर्गाच्या कारणामुळे एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती नाकारली
केवळ कोरोनामुळेच नव्हे, तर यापूर्वी एल्गार परिषदेनंतरचा हिंसक इतिहास सर्वश्रुत असल्याने तिला कधीच अनुमती द्यायला नको, असेच जनतेला वाटते !
केवळ कोरोनामुळेच नव्हे, तर यापूर्वी एल्गार परिषदेनंतरचा हिंसक इतिहास सर्वश्रुत असल्याने तिला कधीच अनुमती द्यायला नको, असेच जनतेला वाटते !
पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !
केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! राजीव कुमार या पोलीस शिपायाने महिला पोलीस शिपायाला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे दोघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहेत.
बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.
राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणींना फसवून ‘लव्ह जिहाद’ हा प्रकार घडतो आहे, हे अनेक प्रकरणातून निष्पन्न झालेले आहे. तरी न्यायालयाने अशा प्रकरणांची गंभीर नोंद घेऊन ‘लव्ह जिहाद तर नाही ना’, असे पहावे, असे जनतेला वाटते !
गेल्या १६ डिसेंबरपासून सायंकाळी आकाशात पश्चिम दिशेला गुरु आणि शनि ग्रह यांचे दर्शन होत आहे. २१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ ०.१ अंशांवर आले होते. या दोघांमधील अंतर काही शे किलोमीटर असले, तरी पृथ्वीवरून पहातांना ते अगदी जवळ आल्याचे वाटत होते.
गोवा मुक्तीदिन सोहळ्यासाठी आलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वेर्णा येथील श्री महालसा मंदिराला सपत्नीक भेट देऊन देवीकडे सर्वांच्या उन्नतीसाठी प्रार्थना केली. पुरोहितांनी पारंपरिक गार्हाणे घालून राष्ट्रविकासाची मागणी केली.
वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेचीच पार्श्वभूमी कारणीभूत असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते. गेल्या वेळेचा अनुभव पहाता पोलीस या परिषदेला अनुमती देणार का . . . ?