मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सनातनचे अध्यात्मावर आधारित मराठी व्याकरण !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

सामासिक शब्दातील दोन्ही शब्द पूर्ण जोडशब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने समान महत्त्वाचे असतील, तर त्या समासास ‘द्वंद्व समास’ असे म्हणत असणे

मराठीत प्रचलित झालेली परकीय नावे

मराठीत प्रचलित झालेली परकीय नावे

‘संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले आणि यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.

इंंग्रजीचे दास भारतीय !

इंंग्रजीचे दास भारतीय !

आपण आपल्या मुलांनापण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करतो. त्याकरिता घरातही आपण त्यांच्याशी इंग्रजी भाषेतून बोलतो. आपणच आपल्या मातृभाषेचा आणि राष्ट्रभाषेचा अपमान करतो.

गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा ठरवता आली नाही आणि आज इंग्रजीचे बोट धरून आपल्याला वाटचाल करावी लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट !

गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा ठरवता आली नाही आणि आज इंग्रजीचे बोट धरून आपल्याला वाटचाल करावी लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट !

गेल्या ५० वर्षांत आपल्या देशाला स्वतःची भाषा तयार करता आली नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी वर्ष २०१३ पासूनची केंद्र सरकारे उदासीन !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी वर्ष २०१३ पासूनची केंद्र सरकारे उदासीन !

८ वर्षांनंतरही निर्णय प्रलंबित !
केंद्र सरकारने यासाठी लवकर पावले उचलावीत, अशी मराठीप्रेमींची अपेक्षा !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

समास : शब्दांची बचत करणारी व्यवस्था !

आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे स्वतःची मातृभाषा धड न येणार्‍या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे फार अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.

इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.

महाविद्यालयातील आणि रस्त्यावरची संभाषणे, पत्ते विचारणे-सांगणे, विशेष करून ३९, ४७, ४९ व ६८ हे आकडे वा अशा स्वरूपाचे सम-विषम आकडे इंग्रजीत समजावून सांगावे लागत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झाला आहे.

सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !

सारस्वत धर्म जागवणारी साहित्य संमेलने आवश्यक !

विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागेल, यासाठी सारस्वतांकडून विशेष प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. वास्तविक वाचन संस्कृती वाढवण्याचे दायित्व साहित्यिक आणि लेखक यांच्यावर नाही का ? अशा गोष्टींवरही संमेलनात ऊहापोह होणे अत्यावश्यक आहे.