महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात भरवली जाणार पुस्तकांची जत्रा !
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांची जत्रा भरवण्यात येणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत मराठी भाषा विभागाकडून राज्यात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.