आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !

आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी ‘सिमहत तोराह’ या यहुदी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ज्यू नागरिकांवर आक्रमण केले. या दिवशी हमासने केलेले हत्याकांड…

आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !

आज माझ्यावर जी वेळ आली आहे, तीच उद्या तुमच्यावर येऊ शकेल !

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासच्या आतंकवाद्यांनी ‘सिमहत तोराह’ या यहुदी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या ज्यू नागरिकांवर आक्रमण केले.

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

सनातन धर्म आणि हिंदु यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे !

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

स्वतःच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक ठरलेले हिंदू !

शबरीमलाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांमध्ये रूपांतर करण्याच्या केरळ सरकारच्या योजनेमुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून भ्रष्टाचार, मंदिरांवरील राज्याचे नियंत्रण आणि सनातन धर्माला निर्माण झालेला धोका यांविषयी भक्तगण चिंता व्यक्त करत आहेत.

भारतात ख्रिस्ती धर्माचा विस्तार, म्हणजे सनातन धर्माच्या अस्तित्वावर संकट !

भारतात ख्रिस्ती धर्माचा विस्तार, म्हणजे सनातन धर्माच्या अस्तित्वावर संकट !

मिझोरामपासून नागालँडपर्यंत आणि त्यापलीकडेही ‘डॉमिनस जीझस’चा (ख्रिस्ती पंथांचा) वाढता प्रभाव हा धर्मांतराच्या दृष्टीने होत असलेला येशूच्या शिकवणीचा प्रचार अन् फुटीरतावादी प्रवृत्तींच्या सुव्यवस्थित मोहिमेचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या पार्श्वभूमीवर भारतातील सनातन धर्माच्या अस्तित्वाविषयी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १. भारताच्या ख्रिस्तीकरणाच्या प्रयत्नांतील पालटलेले डावपेच ख्रिस्ती धर्माचा प्रचार, फुटीरतेच्या मागण्या आणि भारताच्या भविष्यासंदर्भात माजी पोप … Read more

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ संघटनेवर कारवाईविषयीचा तपशील मांडणारे द्वीपराष्ट्रांचे पहिले नौदलप्रमुख वसंथ करन्नागोडा यांचे पुस्तक ‘द टर्निंग पॉईंट !’

श्रीलंकेतील ‘एल्.टी.टी.ई.’ संघटनेवर कारवाईविषयीचा तपशील मांडणारे द्वीपराष्ट्रांचे पहिले नौदलप्रमुख वसंथ करन्नागोडा यांचे पुस्तक ‘द टर्निंग पॉईंट !’

‘इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या आई-मुलाच्या जोडीने एल्.टी.टी.ई.ला सर्व प्रकारे साहाय्य केले होते’, हे स्पष्टपणे सांगणारे पुस्तक !

‘ते माझ्या नियंत्रणात नाही, तुम्ही दुसर्‍या कुणाला हे काम सांगू शकता’, असे सरन्यायाधिशांना सांगता आले असते ना ? – कुमार चेल्लप्पन

‘ते माझ्या नियंत्रणात नाही, तुम्ही दुसर्‍या कुणाला हे काम सांगू शकता’, असे सरन्यायाधिशांना सांगता आले असते ना ? – कुमार चेल्लप्पन

सरन्यायाधीश भूषण रामकृष्णन गवई ‘जा आणि देवाला सांगा’, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक माध्यमांमध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया 

काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित करून भारतियांना राजकीय अंधारात ढकलल्याची ५० वर्षे !

काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित करून भारतियांना राजकीय अंधारात ढकलल्याची ५० वर्षे !

चेन्नईमध्ये अत्यंत त्रासदायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका कर्नाटक संगीतकाराने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीमध्ये भारतामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही’, असे घोषित केले.

‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’, अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे !

‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’, अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे !

‘केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये बालकांवर अत्याचाराच्या पुष्कळ घटना घडतात. यामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान आरोपी असेल, तर अशा आरोपींना येथील प्रसिद्धीमाध्यमे पाठीशी घालतात.

नक्षलवाद्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांचा भारतावर झालेला परिणाम !

नक्षलवाद्यांच्या राष्ट्रविरोधी कारवायांचा भारतावर झालेला परिणाम !

मार्क्सवादी, माओवादी आणि मुल्ला हे ‘बलात्कार करणे, हा उत्सव आहे’, असे समजणार्‍या जगातील ‘हमास’ या सर्वांत भयानक आतंकवादी संघटनेची स्तुती करत आहेत.