पाकने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले असते, तर आजच्या सारखी स्थिती आली नसती !

भारतातील लोकसंख्या कोण वाढवत आहे, हे जगजाहीर आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, अन्यथा भारताचाही ‘पाक’ झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

घरगुती गॅस सिलिंडरच्या मूल्यात ५० रुपयांची वाढ !

घरगुती सिलिंडरच्या मूल्यामध्ये ५० रुपयांनी वाढ तर व्यावसायिक सिलिंडरच्या मूल्यामध्ये ३५० रुपये ५० पैशांनी वाढ !

भविष्य अंधःकारमय झाल्याने चरितार्थासाठी विदेशात जात आहेत पाकिस्तानी नागरिक !

पाकिस्तानी नागरिकच नाही, तर लवकरच भ्रष्ट राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सैन्याधिकारीही विदेशात पळून जाणार आहेत, हे उघड सत्य आहे !

पाक सरकारकडून विजेवरील अनुदान रहित करण्याचा निर्णय

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटीशर्ती मान्य करण्यास नकार दिल्याने पाकला नाणेनिधीकडून कोणतेही कर्ज मिळू शकलेले नाही; मात्र आता पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या अटीशर्तींपैकी एक असणारी विजेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करण्याची अट पूर्ण केली आहे.

केंद्रशासन प्रतिकिलो २९ रुपये ५० पैसे या दराने गव्हाच्या पिठाची विक्री करणार !

‘नाफेड’ आणि ‘एन्.एफ्.सी.सी.’ या संस्थांच्या माध्यमातून ६ फेब्रुवारीपासून  ही विक्री केली जाणार आहे.

‘अमूल’च्या दुधाच्या दरात लिटरमागे ३ रुपयांची वाढ

आता ‘अमूल गोल्ड’ दुधाची किंमत ६६ रुपये प्रति लिटर, ‘अमूल ताजा’ ५४ रुपये प्रति लिटर, ‘अमूल’ गायीचे दूध ४६ रुपये प्रति लिटर आणि ‘अमूल ए२’ म्हशीच्या दुधाची किंमत आता ७० रुपये प्रति लिटर झाली आहे. 

दरिद्री पाक आणि भारताची भूमिका !

भविष्यवेत्त्यांनी ‘पाकचे ४ तुकडे होणार’, असे सांगितल्याने तो त्याच्या कर्मांनी मरेलच. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची स्थिती चांगली असल्याने त्याची कठोर भूमिकाही स्वीकारार्ह होईल. त्यामुळे याप्रसंगी भारताने सावध, चाणाक्ष आणि कर्तव्यकठोर भूमिका घेतल्यास भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी ती महत्त्वाची ठरेल !

पाकिस्‍तानमध्‍ये महागाईमुळे हाहाःकार ! – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे अभ्‍यासक

‘पाकिस्‍तानमध्‍ये महागाई कल्‍पनेच्‍या पलीकडे गेली आहे. यामागे कारण, म्‍हणजे पाकिस्‍तानी रुपयाचे डॉलर्सच्‍या तुलनेत मोठे अवमूल्‍यन झालेले आहे.’

इजिप्तची आर्थिक स्थिती बिकट

पाकिस्ताननंतर आता इजिप्तचीही आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की, गरिबांना दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले आहे.