Chhattisgarh Mass Tribal Conversion : बेमेतरा (छत्तीसगड) येथे आदिवासी समाजातील २५ हून अधिक जणांचे धर्मांतर

छत्तीसगडमध्ये आता भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

Ajmer Dargah ASI Survey : अजमेरचा दर्गा पूर्वीचे हिंदूंचे मंदिर असल्याने तेथे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करा !

ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा पूर्वी शिवमंदिर होते. हे मंदिर मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि तेथे दर्गा बांधला. दर्ग्याच्या दरवाज्यांवर आजही स्वस्तिक चिन्हे दिसतात. स्वस्तिक चिन्ह ही जागा हिंदूंची असण्याचे प्रतीक आहे.

श्रीरामपूर येथे ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन मुलीची ‘लव्ह जिहाद’मधून सुटका !

श्रीरामपूर शहरात लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, असेच राज्यभरातील हिंदूंना वाटते !

संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची तात्काळ ‘सीआयडी’ चौकशी करा ! – बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा

विश्‍वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्‍वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.

Bengal Temples Vandalised : हावडा (बंगाल) येथे मुसलमानांच्या सणाच्या रात्री हिंदूंच्या ५ मंदिरांची तोडफोड !

बंगालमध्ये हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड कोण करणार, हे वेगळे सांगायला नको ! बंगालमध्ये जोपर्यंत राष्ट्रपती राजवट लावली जात नाही, तोपर्यंत असेच घडत रहाणार !

गोवा : मंत्री फळदेसाई यांच्यावरील आक्रमणाचे धागेदोरे फ्रंटीस पीस वारसास्थळ प्रकरणाशी जोडलेले !

वारसास्थळातील चर्चची बेकायदेशीर घुसखोरी उघडी पाडण्याचे काम जे गेल्या ११ वर्षांत कोणत्याही पुरातत्व खात्याच्या मंत्र्याने केले नाही, ते आताचे पुरातत्वमंत्री सुभाष फळदेसाई यांनीच प्रथम केल्याने त्याचा संताप म्हणून त्यांच्यावर हे आक्रमण करण्यात आले आहे.

इचलकरंजीतील पंचगंगेचे प्रदूषण करणारे पशूवधगृह कायमस्वरूपी बंद करावे यासाठी २६ फेब्रुवारीला ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चा !

इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते. 

चर्चमध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी !

सोनई येथे ‘बिनीयार्ड ब्लेरुड चर्च’ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तीनही पाद्र्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन २२ फेब्रुवारीला नगर येथील पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्या वतीने देण्यात आले.

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करावी लागणे, हे दुर्दैवी आहे ! – सागर बेग, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय श्रीराम संघ

श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथील शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित धर्मसभा !