महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कडक कायदा होण्यासाठी २४ डिसेंबरला सांगलीत हिंदु जनआक्रोश मोर्चा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना
ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात कठोर कायदे होते, तशाच प्रकारच्या कठोर कायद्यांचीच आता आवश्यक आहे.