भगवान जगन्नाथ मंदिरातील मौल्यवान वस्तूंचा अपहार !
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.
हिंदू निद्रिस्त असल्याने त्यांची शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांच्या लेखी काहीच किंमत नाही. ही सर्व स्थिती हिंदु राष्ट्राची स्थापना करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवते.
भारतात लव्ह जिहादची प्रकरणे राजरोस घडत असतांनाही त्या विरोधात देशव्यापी कायदा न केला जाणे हे अनाकलनीय !
देशात कायदा आणि सुव्यवस्था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्तान हा ‘भारत आमच्यावर कुठल्याही क्षणी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.
केवळ मुसलमानांचे लांगूलचालन करणारा साम्यवादी पक्ष त्याच्या तत्त्वांनुसार देशातील सर्वांना समानतेचे राज्य देऊ शकेल का ?
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’
श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांनी हैदोस घालायला हा देश पाकिस्तान आहे का ?
काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले.
भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्यात चुकीचे काय ? कारवाई करण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?
भारतात ख्रिस्ती मोठ्या प्रमाणावर बलपूर्वक, प्रलोभने देऊन आणि अन्य मार्गांनी हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. त्या विरोधात जागरूक हिंदू काही ठिकाणी गुन्हे नोंदवतात.