दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

दूरचित्रवाणीमुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीचा व्यक्तीच्या भावना आणि वर्तन यांवर प्रभाव पडतो का ? मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे का ? अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मनःशक्ती केंद्राने जवळपास १ सहस्र ५०० पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली….

आजच्या पिढीतील संस्कारहीनता दर्शवणारी काही उदाहरणे !

एकदा आगगाडीत बसलेली २ लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने ठोसा लगावल्याप्रमाणे हाताची मूठ वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनी दुसर्‍या मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करून गोळी मारल्याप्रमाणे केले.

मानसिक आजार लहानपणापासून स्मार्टफोन वापरल्यास बळावतात !

वॉशिंग्टन (अमेरिका) येथील ‘सेपियन लॅब्ज’ या संस्थेने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. जर लहान वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ दिला, तर मोठे झाल्यानंतर त्यांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर याचा अधिक परिणाम होतो, असे या संशोधनातून समोर आले आहे.

काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये रममाण होणारी मुले !

हॅरि पॉटरच्या काल्पनिक कथांमध्ये आणि त्याविषयीच्या चित्रपटांमध्ये मुले गढून जातात. हॅरि पॉटरची पुस्तके आणि चित्रपट यांमधील काल्पनिक व्यक्तिरेखांकडे मुले वास्तव म्हणून पहातात.

गुन्हेगारी कथेच्या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या !

या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले.

मुलांचे संगोपन म्हणजे त्यांचे लाड करणे नव्हे !

सकाळी नित्यकर्म आटोपल्यावर देवासमोर हात जोडायला उभे रहाणारी लहान मुले अभावानेच आढळतील, अशी बिकट स्थिती आहे. या कृतीऐवजी त्यांच्या हातात भ्रमणभाष असतो अथवा दूरचित्रवाणी चालू करून कार्टून पाहून दिवसाचा आरंभ केला जातो. यामध्ये किती घंटे वाया जातात ? आणि त्याचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ?

रसायनमिश्रित पाणी सोडल्यामुळे विहिरीमध्ये आढळले मृत मासे !

अशी मागणी जनतेला पुन:पुन्हा का करावी लागते ? खरेतर प्रदूषण नियंत्रण मंडळानेच या समस्येवर ठोस उपाययोजना काढायला हवी !

औरंगजेब हा काही लोकांना आताच माहीत झाला का ? – सत्‍यजीत तांबे, आमदार

औरंगजेबाचे चित्र अचानक झळकण्‍याला राजकीय वास असून अशा प्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. तरुणांनी आता जागे व्‍हावे, चांगले काय, वाईट काय ? ते बघावे, असे आवाहन त्यांनी ९ जून या दिवशी नाशिक येथे केले.

व्‍यायामासाठी वेळ द्या !

निरोगी आरोग्‍याची किल्ली म्‍हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग म्‍हणजे योगाभ्‍यास किंवा व्‍यायाम. त्‍यामुळे प्रत्‍येकाने निरोगी आयुष्‍यासाठी आयुर्वेदानुसार दिनचर्या ठेवण्‍याचा प्रयत्न करून नियमित काही वेळ योगाभ्‍यासाला किंवा व्‍यायामाला देणे अत्‍यावश्‍यक आहे.

पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.