छत्रपती संभाजीनगर येथील १ सहस्र ५६८ कारखान्‍यांतील विषारी पाणी थेट नाल्‍यांत !

यामुळे भूमीतील जलस्रोत दूषित होत आहेत. याकडे महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्‍याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रक्तपेढीतील रिक्त पदे भरावीत, यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन

असे आंदोलन करावे लागणे, हे  आरोग्य विभागाला लज्जास्पद !

आंबे आणि फणस पावसाळ्‍यात खाऊ नयेत

पावसाळ्‍यामध्‍ये शारीरिक श्रम न करता केवळ बैठी कामे करणार्‍यांना ही फळे खाल्‍ल्‍याने भूक मंदावणे, अपचन होणे, अंग जड होणे, ताप येणे, जुलाब होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

कोल्‍हापूर येथे ‘रग्‍गेडियन जिम’च्‍या वतीेने रक्‍तदान शिबिर !

‘रग्‍गेडियन फिटनेस’ ही व्‍यायामशाळा कोल्‍हापुरातील अत्‍याधुनिक आणि पूर्णतः वातानुकूलित व्‍यायामशाळा आहे. ‘रग्‍गेडियन’ नेहमीच आरोग्‍य आणि खेळ संस्‍कृतीला चालना देण्‍यासाठी बर्‍याच वर्षांपासून कार्य करीत आहे. आरोग्‍य शिबिराच्‍या माध्‍यमातूनही काम चालू आहे.

महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत १ सहस्र ९०० रोगांवर उपचार होणार !

केंद्र आणि राज्य शासनाची योजना एकत्रित केल्याने केंद्रशासनाचा मोठा निधी राज्याला मिळेल आणि राज्य सरकारचा आर्थिकभारही न्यून होईल.

सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

पावसाळ्‍यामध्‍ये वातावरणात, तसेच शरिरात होणारे पालट

‘पावसाळा चालू झाल्‍यावर वातावरणात एकाएकी थंडावा निर्माण होतो. पावसाचे पाणी उंचावरून, वरच्‍या भागातून वाहून सखल भागांमध्‍ये येऊन साठते. या पाण्‍यामध्‍ये माती, तसेच अन्‍य प्रदूषित घटक मिसळलेले असतात. यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणातील या पालटांमुळे शरिरामध्‍ये वात आणि पित्त वाढतात.

प्रतिमास दीड लाख रुपये वेतन असतांनाही सरकारी आधुनिक वैद्यांचा खासगी व्‍यवसायावर जोर !

सार्वजनिक आरोग्‍य विभागात कार्यरत असलेल्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांना खासगी ‘प्रॅक्‍टिस’ न करण्‍यासाठी मूळ वेतनाच्‍या ३५ टक्‍के व्‍यवसायरोध भत्ता देण्‍यात येतो. एन्.पी.ए. आणि सर्व भत्ते मिळून तब्‍बल दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेऊनही काही सरकारी आधुनिक वैद्य खासगी प्रॅक्‍टिस करत..

मृत्यू टाळण्यासाठी कोरोना लसींचा वापर टाळण्याची आवश्यकता ! – ऑस्ट्रेलियातील हृदयरोगतज्ञ

ऑस्ट्रेलियासह जगभरात झालेल्या मृत्यूंना ‘कोविड एम्.आर्.एन्.ए.’ या लसीच कारणीभूत आहेत. लोकांची आणखी हानी टाळण्यासाठी जगभरात या लसींचा वापर थांबवण्याची आवश्यकता आहे.’’

मांजरी (छत्रपती संभाजीनगर) येथील धार्मिक कार्यक्रमातील जेवणामधून विषबाधा !

या कार्यक्रमामध्‍ये दुपारी अनेक जणांनी जेवण केले. रात्री हेच जेवण कुटुंब आणि नातेवाईक यांनी पुन्‍हा केल्‍यानंतर त्‍यातील १६ जणांना जुलाब आणि उलटी यांचा त्रास चालू झाला.