नाशिकमध्ये गावगुंडांकडून वाहनांची तोडफोड !
समोर उभ्या असणार्या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्याची विनंती केली. मात्र गाडीची क्लचप्लेट खराब असल्याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली.
समोर उभ्या असणार्या पोलिसांना नागरिकांनी गावगुंडांचा पाठलाग करण्याची विनंती केली. मात्र गाडीची क्लचप्लेट खराब असल्याची सबब पुढे करत पोलिसांनी उदासीनता दाखवली.
पोलीस त्यांचे काम व्यवस्थितपणे करत नाहीत. अमली पदार्थांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पोलिसांच्या सहकार्याविना अमली पदार्थ शहरात येणे शक्यच नाही. पोलीसदेखील या गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आहेत.
बलात्कारी धर्मांध मुसलमान, तर पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता होती ! या ठिकाणी चुकून आरोपी हिंदु असता, तर या राजकीय पक्षांनी त्याच वेळी आकांडतांडव केला असता ! आणि पीडिता महिलांच्या रक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
मणीपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे बंगालच्या या घटनेवर काहीच का बोलत नाहीत ? बलात्कारी हा मुसलमान आणि पीडिता हिंदु असल्यानेच ही भयाण शांतता ! महिलारक्षणाविषयी सोयीस्कर भूमिका घेणार्या राजकीय पक्षांना आता जनतेने जाब विचारला पाहिजे !
प्रशिक्षण घेतेवेळीच गुंडांशी संबंध असलेला प्रशिक्षणार्थी पोलीस सेवेत रूजू झाल्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखू शकेल का ?
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून १ लाख रुपयांची लाच घेणारे पोलीस उपनिरीक्षक अशफाक शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
‘द गोवन’ वृत्तपत्रात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले. असे प्रकार कोलवा येथे सातत्याने होत असल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची गंभीर नोंद घेऊन पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार वेळीप याच्यावर निलंबनाची कारवाई केली.
हे पोलिसांना लज्जास्पद आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची माहिती समजल्यानंतर त्यांना लगेचच का पकडले नाही ? यामुळे आरोपी पसार होण्यात पोलिसांचा सहभाग तर नाही ना ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पोलिसांकडून अशा चुका कशा होतात ? अमली पदार्थांशी संबंधित गेल्या कित्येक वर्षांत अनेक प्रकरणे हाताळूनसुद्धा अशी चूक होणे अपेक्षित नाही ! न्यायालयाचे ताशेरे पहात पोलिसांच्या या भूमिकेची कसून चौकशी व्हायला हवी !
राज्यात महिलांवरील धर्मांधांचे अत्याचार वाढणे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ? ‘लव्ह जिहाद’चा वाढता विळखा ! धर्मांध कुठेही असले तरी ते धर्मांध मानसिकता सोडत नाहीत, हेच यातून लक्षात येते.