बीड जिल्ह्यातील देवस्थान भूमी घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन !
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.
चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !
अल्पसंख्यांक गुन्हेगारीमध्ये मात्र बहुसंख्यच आहेत. केवळ गुन्हा नोंद करून न थांबता त्यांच्यावर कठोर कारवाईच होणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचे युती सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांची भूमी अशा प्रकारे सरकारच्या कह्यात घेतली जाणे हिंदूंना अपेक्षित नाही !
‘‘सरकारने गेल्या २ वर्षांत राज्यातील अतीवृष्टी, महापूर, चक्रीवादळ यांचा फटका बसलेल्या शेतकर्यांना किरकोळ साहाय्य करत शेतकर्यांची क्रूर चेष्टा केली आहे.
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
मंत्र्यांकडून चौकशीचा आदेश; मात्र मनुष्यबळाअभावी कारवाईला विलंब, ५५ सहस्र उद्योगांची पडताळणी करण्यासाठी केवळ १० पथके
स्मशानभूमीतील विजेची कामे पूर्ण केल्याचे भासवून आणि महानगरपालिकेतील अधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या करून पालिका कर्मचार्याने ९९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.
मराठवाडा येथे सर्वांत मोठा घोटाळा समजल्या जाणार्या ‘३०-३०’ घोटाळ्या प्रकरणी पहिला गुन्हा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बिडकीन पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी संतोष उपाख्य सुनील राठोड याच्या विरोधात पोलिसांनी नोंद केला आहे.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !