शांततेत निवडणूक घेण्यासाठी भारतालाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये निमंत्रित करू ! – विरोधी पक्षांची इम्रान खान सरकारवर टीका

शांततेत निवडणूक घेण्यासाठी भारतालाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये निमंत्रित करू ! – विरोधी पक्षांची इम्रान खान सरकारवर टीका

शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !

पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेतली !

पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेतली !

पाकने नुकत्याच बंदी घातलेल्या ‘तहरीक-ए-लबैक पाकिस्तान’ या कट्टर जिहादी संघटनेकडूनही ४० जागांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे.

पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या ! – कुरु थाई, अरुणाचल प्रदेश

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अरुणाचल प्रदेश येथील चर्चच्या वतीने ‘केवळ ख्रिस्ती उमेदवारांनाच मतदान करावे’, अशा आशयाचे पत्र प्रसिद्ध केले होते.

(म्हणे) ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य, थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा, शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज !’

(म्हणे) ‘आप’ सत्तेवर आल्यास गोमंतकियांना प्रतिमाह ३०० युनिट वीज विनामूल्य, थकित वीजदेयके माफ करणार, २४ घंटे वीजपुरवठा, शेतकर्‍यांना शेतीसाठी विनामूल्य वीज !’

जनतेला लाचार बनवून स्वतःचा स्वार्थ साधणारे राजकीय नेते देशद्रोहीच होत !

(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांना मूत्र पाजू !’

(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांना मूत्र पाजू !’

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची धमकी !
पोलिसांकडून गुन्हा नोंद !

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे, तर अडले कुठे ? – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

राज ठाकरे पुढे म्हणाले, निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. आमचा वापर तर केला जात नाही ना ?

कोरोना संसर्गाची संभाव्य लाट पहाता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका स्थगित

कोरोना संसर्गाची संभाव्य लाट पहाता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका स्थगित

जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवून राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला.

पुष्कर सिंह धामी होणार नवीन मुख्यमंत्री !

पुष्कर सिंह धामी होणार नवीन मुख्यमंत्री !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. रावत हे केवळ ४ मासांसाठीच मुख्यमंत्री ठरले.

निवडणुकांच्या माध्यमांतून सरकार पालटता येते; पण अत्याचार दूर होण्याची हमी देता येत नाही ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

निवडणुकांच्या माध्यमांतून सरकार पालटता येते; पण अत्याचार दूर होण्याची हमी देता येत नाही ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

जे सरन्यायाधिशांना वाटते, ते जनता गेली ७४ वर्षे पहात आहे. त्यामुळे ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांच्या धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या १५ सहस्र घटना ! – माजी न्यायाधिशांच्या समितीचा अहवाल

२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !