आसाममध्ये भाजपकडून अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित !

आसाममध्ये भाजपकडून अल्पसंख्यांक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित !

भाजपने अल्पसंख्यांकांची मते मिळण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अधिकाधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंची मते कशी मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

गुंडेवाडी (जिल्हा सातारा) येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! – शरद निकम, सरपंच

गुंडेवाडी (जिल्हा सातारा) येथे सर्व राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार ! – शरद निकम, सरपंच

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रहित करून मराठा समाजावर अन्याय केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असून कोणत्याही नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही.

धगधगता बंगाल !

धगधगता बंगाल !

धगधगत्या बंगालची एकूण परिस्थिती पहाता नि भविष्यातील संभाव्य धोके यांकडे लक्ष ठेवून केंद्राने वेळेतच योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे, हेच खरे !

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ रायगड जिल्ह्यात भाजपच्या वतीने निदर्शने

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू केला असून त्यात भाजप कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

अभिनेत्री कंगना राणावत यांचे ट्विटर खाते बंद !

बंगालमध्ये निवडणुकानंतर झालेल्या हिंसाचाराच्या बातम्यांविषयी कंगना यांनी ‘बंगाल व्हॉयलेन्स’ या हॅशटॅगसह ‘ममता बॅनर्जी म्हणजे रक्ताला चटावलेली राक्षसीण आहे’, असे ट्वीट केले होते. यावरून त्यांचे खाते बंद केल्याचे समजते.

उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी

उत्तरप्रदेशमधील पंचायत निवडणुकीत समाजवादी पक्षाची सरशी

विशेष म्हणजे अयोध्या, काशी आणि मथुरा या जिल्ह्यांतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

बंगालमध्ये निवडणुकीनंतरच्या हिंसेत ११ जण ठार !

पूर्वी बंगालमध्ये माकपवाले हिंसाचार करते होते, नक्षलवादी हिंसाचार करत होते, तर गेल्या १० वर्षांपासून तृणमूल काँग्रेसवाले करत आहेत. अशा राज्यात राष्ट्रपती राजवटच आवश्यक आहे !

गोकुळच्या निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदान : आज मतमोजणी

गोकुळच्या निवडणुकीत ९९.७८ टक्के मतदान : आज मतमोजणी

विजयी मिरवणुका काढण्यास बंदी; प्रसंगी संबंधितांवर गुन्हे नोंद करू ! – पोलीस अधीक्षक

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

बंगालमध्ये पुन्हा तृणमूल, आसाम आणि पुद्दुचेरीत भाजप, तमिळनाडूमध्ये द्रमुक, तर केरळमध्ये पुन्हा माकप आघाडी

बंगालमध्ये पुन्हा तृणमूल, आसाम आणि पुद्दुचेरीत भाजप, तमिळनाडूमध्ये द्रमुक, तर केरळमध्ये पुन्हा माकप आघाडी

देशातील ४ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे या दिवशी झालेल्या मतमोजणीनंतर लागला आहे. यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गड राखला असून भाजपने आसाममध्ये पुन्हा सत्ता मिळवली आहे.