‘ऐतिहासिक’ पालट आणि हिंदुद्वेषींचा थयथयाट !
हिंदूंचा सत्य इतिहास स्वातंत्र्यानंतर प्रथमच काही प्रमाणात शिकवला जाणार आहे आणि त्यामुळे हा पालट खरोखरच अतिशय अभिनंदनीय, हिंदूंचा स्वाभिमान परत आणणारा अन् म्हणूनच ‘ऐतिहासिक’ असा आहे !
हिंदूंचा सत्य इतिहास स्वातंत्र्यानंतर प्रथमच काही प्रमाणात शिकवला जाणार आहे आणि त्यामुळे हा पालट खरोखरच अतिशय अभिनंदनीय, हिंदूंचा स्वाभिमान परत आणणारा अन् म्हणूनच ‘ऐतिहासिक’ असा आहे !
या हिंदुविरोधी म्हणजेच गांधीगिरी विचारांची ‘होळी’ करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेत प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.
क्षुल्लक असणार्या राखेचे वाढलेले महत्त्व आणि त्यातून वाढलेले चुलीचे महत्त्व यांवरून ओघानेच भारतीय संस्कृतीवर चर्चा होईलच. सुखी आणि समृद्ध जीवन जगण्याची अशी अनेक गुपिते भारतीय संस्कृतीत दडलेली आहेत.
पोलिसांमध्ये जर खरोखरच धमक असेल, तर त्यांनी धर्मांधांच्या वस्तीत घुसून समाजविघातक कारवाया करणार्यांना अटक करून दाखवावी. अशी निर्भयता आणि धडाडी पोलिसांनी दाखवली, तरच धर्मांध ताळ्यावर येतील आणि समाजात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल.
राष्ट्र सामर्थ्यशाली होण्यासाठी सर्वनाशाचे मूळ ठरणार्या दारूवरच बंदी आणणे उचित ठरेल. तसे झाल्यास तीच खर्या अर्थाने भविष्यातील राष्ट्राच्या सर्वंकष विकासाची चाहूल असेल !
समाजामध्ये जे काही घडत आहे, त्याचे अंधानुकरण करण्याचा प्रघात सध्या पडलेला आहे. त्यातूनच अशा कृती केल्या जातात. तरीही भारतात अद्याप काही प्रकरणात संस्कृतीचे पालन होत असल्याने याला पुष्कळ मोठा प्रतिसाद मिळत नाही, हेही तितकेच खरे.
‘देशातील १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत’, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
जसे एखादे चारचाकी वाहन साधारणतः ६ किलोमीटर चालवल्यावर त्यातून उत्सर्जित होणारे विषारी पदार्थ झाडांसाठी हानीकारक ठरतात, तसाच काहीसा प्रकार नेटफ्लिक्सच्या संदर्भात होत आहे.
उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद येथील डासना क्षेत्रात असलेले देवीचे मंदिर हे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. देशात एखादी गोष्ट चर्चेत येणे अथवा आणली जाणे; म्हणजे त्यासंबंधी काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळे अथवा बहुतेक वेळी तो सिद्ध केल्यामुळे ! डासनादेवी मंदिराची गोष्टही काहीशी तशीच !
ही वेळ पॅथींमध्ये स्पर्धा लावून ‘कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ ?’ ही ठरवण्याची नाही. खेडोपाडी रुग्णसेवा बजावण्यास केव्हाही सिद्ध असणारे वैद्य निर्माण करण्याची ही वेळ आहे. यासाठी वैद्यकीय संघटनांनी स्वतःची ऊर्जा खर्ची घातली, तर समाजाचे भले होईल !