‘ख्रिस्ती’ पंजाब !
चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
धर्मांधांनी मंदिराच्या परिसरात दुकाने मिळावित, यासाठी प्रयत्न करणे, हे त्यांचे ढोंगच होय !
छत्रपतींचा खोटा इतिहास सांगून हिंदुत्वनिष्ठांचे हिंदुत्व पातळ करायला निघालेले लोंढे यांच्यासारखे करत असलेले वैचारिक प्रदूषण रोखणे अपरिहार्य आहे.
परीक्षेचे पेपर फोडणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देऊन त्याला आळा घालणे आवश्यक !
भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !
कायदे होतात, ते प्रभावी होण्यासाठी त्यात सुधारणाही होतात; मात्र त्याचा प्रभावी वापर न झाल्यामुळे गुन्हे अल्प होत नाहीत. भारताच्या सर्वच यंत्रणांवर राजकीय हस्तक्षेप बंद व्हायला हवा. या यंत्रणांनी कर्तव्यनिष्ठेने कारभार केल्यास सर्वच यंत्रणांचा कारभार हा जनताभिमुख होईल, हे निश्चित !
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, हे समीकरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यापूर्वी सांगितले आहे. याला इतिहास साक्षी आहे. १४०० वर्षांपूर्वी जगात एकही इस्लामी देश नव्हता; परंतु पहाता पहाता आज ५६ हून अधिक मुसलमान देश उदयास आले.
‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदाच रहित करून काशी विश्वेश्वर मंदिर हिंदूंना परत मिळण्यासाठी मोदी शासनाने प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !
कोरोनाच्या काळात तबलिगी जमातने भारतात केलेल्या कारवाया आणि हिंसाचार भारतियांनी अनुभवला होता. तेव्हाच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी झाली होती. त्या वेळी न झालेली कृती आता करण्याची आवश्यकता आहे.
जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या अन्य मोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरात अथवा मंदिर परिसरात मंदिराची माहिती देण्यासमवेत मंदिरावर झालेल्या सुलतानी आक्रमणांची माहिती दिल्यास हिंदूंचा धर्माभिमान जागृत राहील.