गडांवरील थडगी हिंदूंना आशीर्वाद देतील का ?
गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !
गडांचे इस्लामीकरण झाले, तर हिंदूंची भावी पिढी निधर्मी होईल. छत्रपतींचे शौर्य हिंदूंना कळावे, यासाठी गडांचे होणारे इस्लामीकरण रोखण्याचे दायित्व हे हिंदूंचेच आहे आणि त्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन हाच उपाय आहे !
हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंच्या इस्लामीकरणास सरकारचा पुरातत्व विभाग उत्तरदायी !
चीन आणि त्याची फूस असलेला उत्तर कोरिया यांच्या जगावर विजय मिळवण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला आळा बसण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पुढे तिसरे महायुद्ध अटळ आहे. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी लढले जाईल….
भारताला अस्थिर बनवू पहाणार्या पी.एफ्.आय.सारख्या संघटनांवर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते.
तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !
हिंदु नव्हे, तर जिहादी हे शिखांचे शत्रू आहेत, हे खलिस्तानवाद्यांना समजायला हवे !
हिंदूंमध्ये फूट पाडून भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे !
कोरोनाच्या नियमांमध्ये अव्वल टेनिस खेळाडूलाही सूट न देणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून शिकावे !
देशातील अंतर्गत गोष्टींचा बाह्य शक्तींनी लाभ उठवू नये, यासाठी संबंधित देशाने सक्षम आणि चोहोबाजूंनी सज्ज रहाणे आवश्यक आहे. शत्रूने वेढलेल्या भारताने कझाकिस्तानमधील या परिस्थितीतून हेच शिकणे आवश्यक आहे !
‘महिला कोणत्या धर्माची आहे ?’, यावरून पोलीस कारवाई करतात का ? तसे नसेल, तर ‘हा दुजाभाव कशासाठी ?’, याचे उत्तर जनतेला मिळायला हवे.