संपादकीय : चौथे महिला धोरण !
महिलांना खर्या अर्थाने सबल आणि सक्षम बनवण्यासाठी त्यांना धर्माचरण अन् स्वसंरक्षण शिकवा !
महिलांना खर्या अर्थाने सबल आणि सक्षम बनवण्यासाठी त्यांना धर्माचरण अन् स्वसंरक्षण शिकवा !
नागपूर जिल्हा बँकेत वर्ष २००२ मध्ये झालेल्या १४९ कोटी रुपयांच्या ‘होम ट्रेड’ घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्यासह इतर ५ जणांना….
भ्रष्टाचारविरोधी कार्यरत पत्रकाराच्या पाठीशी उभी राहणारी जनताच त्याविरुद्धचे षड्यंत्र हाणून पाडते, ही भ्रष्टाचार्यांना चपराक !
नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष करणार्या द्रमुक विचारसरणीचा नाश करायला हवा !
भारतातील मुसलमानांची प्रगती न होण्याला त्यांची धर्मांधताच कारणीभूत आहे, हे वास्तव जाणणे आवश्यक !
‘भारतीय न्याय संहिते’प्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचे भारतीयीकरण झाल्यास भारत ‘विश्वगुरु’ बनण्याचा दिवस दूर नाही !
स्वतःचा नेताही ठरवू न शकणारे विरोधी पक्ष १४० कोटी भारतियांचे भविष्य काय ठरवणार ?
संसदेत गदारोळ घालणार्या विरोधी पक्षांच्या १४१ खासदारांना या अधिवेशनापुरते निलंबित केल्याने विरोधकांचा चांगलाच तीळपापड झाला आहे. या खासदारांनी स्वतःच्या निलंबनाचा ….
‘विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे’, ही दिशा स्पष्ट असेल, तर परीक्षेचा ताण कुणालाच रहाणार नाही !
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांचे पुनर्वसन करणे, हा पंजाब सरकारसमोरील गंभीर प्रश्न आहे. भविष्यात अशीच स्थिती महाराष्ट्राची झाली तर…? असे होऊ नये, यासाठी थोर संत आणि वीर योद्धे यांच्या भूमीला लागलेली अमली पदार्थरूपी कीड नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !