संपादकीय : कायदे खोटे कि मुख्यमंत्री मोठे ?
नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?
नोटिसींना वारंवार केराची टोपली दाखवून चौकशीला उपस्थित रहाण्यास नकार देणार्यांना सरकार बेड्या का ठोकत नाही ?
पूर्वी ज्याप्रमाणे कुणी देवाचा धावा केल्यावर असुर चवताळून उठत आणि धावा करणार्यांना येनकेन प्रकारेण रोखत, तशी प्रवृत्ती कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झाली आहे का ?
भारत शासन, ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असम’ (उल्फा) ही संघटना आणि आसाम राज्य यांच्यात नुकताच एक त्रिपक्षीय करार झाला.
‘गीता जयंती’ हा ‘राष्ट्रीय ग्रंथ दिवस’ किंवा ‘जागतिक ग्रंथ दिवस’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
‘राममंदिराचे राजकारण करू नये, राम सर्वांचाच आहे’, असे म्हणणार्यांनी राममंदिरासाठी काय संघर्ष केला ? हेही उघडपणे सांगावे !
‘मंदिरांचे सरकारीकरण हे व्यवस्थापनासाठी नसून ‘भ्रष्टाचाराचे आणखी एक कुरण’ आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
ख्रिस्त्यांची बाजू घेणारे ज्युलिओ रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्राचीन आणि समृद्ध भारतीय परंपरेची माहिती मिळण्यासाठी भारतियांना खरा इतिहास शिकवणे आवश्यक !
भारत हा प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांनी नटलेला देश आहे. कालौघात आपल्याला मात्र आपल्याच अनेक प्राचीन गोष्टींचे विस्मरण झाले आहे.
समुद्रमार्गे होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारताने सागरी सामर्थ्य वाढवणे अत्यावश्यक !