खवल्यांची तस्करी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोघांना कुपवाड येथे अटक
पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.
पोलिसांनी संशयित इम्रान अहमद मुलाणी, अलोरे आणि दिनेश गोपाळ डिंगणकर चिंद्रवळे, यांच्याकडून ४ किलो ७५० ग्रॅम वजनाची अनुमाने ११ लक्ष ८७ सहस्र ७०० रुपये किमतीची खवले हस्तगत केले.
अमेरिका ही जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जर अमेरिकेने चूक केली, तर त्याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल.आर्थिक संकटामुळे अमेरिकेत सुमारे ७० लाख लोकांच्या नोकर्या जाऊ शकतात.
इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात पाठवण्याची शिक्षा केली पाहिजे !
अमेरिकेत ३ वर्षे कारावास आणि १५५ कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा !
सरकारची होणार ७० कोटी रुपयांची बचत !
बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !
या प्रकरणी सांगलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतसंस्थेचे अध्यक्ष स्नेहलकुमार मानसिंग पाटील, उपाध्यक्ष प्रकाश आनंदराव पाटील (दोघेही रा. बोरगाव), सचिव अरविंद जनार्दन पाटील (रा. कापूसखेड) यांना अटक केली असता आहे.
रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी सातत्याने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये स्थानिक आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
सरकारी सेवेमध्ये लागल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य काम करावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोलीस भरती मध्ये रुजू झालेल्या विद्यार्थ्यांना दिला.
ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते.