तुष्टीकरण करणार्या काँग्रेसला भाजपसमवेत घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
तुष्टीकरणाच्या नीतीमुळे भारताचे विभाजन झाले. तुष्टीकरणामुळे २ देशांचा सिद्धांत मांडला गेला; परंतु त्यानंतरही तुष्टीकरण थांबलेले नाही. तुष्टीकरणाला भाजपमध्ये स्थान नाही.