उत्तरप्रदेशात आतंकवादी आक्रमणाशी संबंधित १४ खटले समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारने मागे घेतले होते !
भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.
भाजपने यापूर्वी समाजवादी पक्षावर आतंकवादी आक्रमणातील आरोपींप्रती सहानुभूती दाखवल्याचा आरोप केला आहे.
लोकसभेचे कामकाज वर्षाकाठी सरासरी ६३ दिवस, तर अमेरिका, इंग्लंड आणि जपान येथील संसदांचे कामकाज भारताच्या तुलनेत अडीच पटींहून अधिक दिवस चालते !
देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेविषयी निरीक्षणे नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. ती निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने हटवत उच्च न्यायालयांना वरील सल्ला दिला.
‘हिजाब न घातल्यामुळे भारतात सर्वाधिक बलात्कार होतात’, असे म्हणणारे काँग्रेसचे नेते जमीर अहमद अशा घटनांविषयी काय बोलणार आहेत ?
देहलीत आता वृद्ध महिलाही असुरक्षित ! यावरून समाजाची मानसिकता किती पराकोटीची रसातळाला गेली आहे, हेच सिद्ध होते ! जोपर्यंत बलात्कार्यांना तात्काळ फाशी दिली जात नाही, तोपर्यंत असे घृणास्पद प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?
हिजाबची मागणी ही एका षड्यंत्राचा भाग आहे. मुसलमान महिलांचे शिक्षण पूर्णपणे बंद केले जावे; कारण आता त्यांच्या इच्छेनुसारच तीन तलाकच्या विरोधात कायदा झाला आहे. आता त्या शिक्षित झाल्या आहेत. यामुळेच मुसलमान त्रस्त आहेत.
पूजा ही केवळ देवतांची केली जाते, कुठल्याही व्यक्तीची नाही. त्यामुळे अशी विधाने करतांना निदान भाजपच्या नेत्यांनी तरी याचे भान राखले पाहिजे !
नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या प्रकरणी भारतावर टीका केली होती. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भारताची वरील भूमिका मांडली.
जर जगातील शक्तीशाली आणि पुरोगामी देश हिजाबवर बंदी घालत असतील, तर पुरोगामी म्हणून ओळख सांगणार्या भारतामध्ये हिजाबवर शाळा, महाविद्यालये यांमध्ये बंदी घालण्यास पुरो(अधो)गाम्यांचा विरोध कशाला ?
या सत्संगाचा लाभ देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथील अनेक जिज्ञासूंनी घेतला.