Jaspal Rana Passes Away : नेमबाज जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन

Jaspal Rana Passes Away : नेमबाज जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन

भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा (वय ४९ वर्षे) यांचे १२ जूनला निधन झाले. १ जूनला जर्मनीहून परततांना ते विमानात आजारी पडले होते. देहलीला पोचल्यावर त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. १२ जूनला त्यांचे निधन झाले.

तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

एकदा त्यांना सत्संगाला येण्यास उशीर झाला. तेव्हा त्यांनी स्वतःची चूक सांगून क्षमायाचना केली. ‘त्यांना त्यांच्या या चुकीची पुष्कळ खंत वाटली’, असे मला जाणवले.

‘सनबर्न’ आणि प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

‘सनबर्न’ आणि प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !

‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’च्या सौ. धनश्री केळशीकर यांनी वरळी येथील मृत्यूला कारणीभूत असणार्‍यांवर सनबर्नच्या आयोजकांवर आणि त्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालणार्‍या भ्रष्ट प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

मोक्षनगरी अयोध्येत मृत्यू होण्याचे भाग्य लाभलेल्या नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर (वय ७१ वर्षे) यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मोक्षनगरी अयोध्येत मृत्यू होण्याचे भाग्य लाभलेल्या नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर (वय ७१ वर्षे) यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सर्व घडामोडींवरून ‘भगवंताने आईच्या निधनाचे नियोजन अयोध्येत आधीच केले होते आणि त्यानुसार आमचे सर्व नियोजन पालटत होते’, हे लक्षात आले.

कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !

कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !

आईचे बालपण आणि वैवाहिक जीवन पुष्कळ त्रासदायक असल्याने आईला कधी कधी क्रोध यायचा; पण जेव्हा ती नामजपादी उपाय करू लागली, तेव्हा तिचा क्रोध न्यून होत गेला.

सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !

सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !

रुग्णालयात असतांना त्यांच्यावर उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांप्रती त्यांना कृतज्ञता वाटत होती. ‘शांत, सोशिक स्वभाव आणि देवाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.

Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू

Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू

देशातील कोणतेही प्रशासन आणि सरकार जागे होत नाही आणि परत परत अशा घटना घडतात अन् लोकांचा जीव जातो. याला भ्रष्टाचार हेच सर्वांत मोठे कारण आहे.

शेवटच्या दिवसांत लाभलेल्या आश्रमजीवनाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन स्वतःत पालट घडवून आणणार्‍या तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) !

शेवटच्या दिवसांत लाभलेल्या आश्रमजीवनाचा साधनेसाठी लाभ करून घेऊन स्वतःत पालट घडवून आणणार्‍या तिवसा (जिल्हा अमरावती) येथील कै. (श्रीमती) वंदना पंजाबराव कळमकर (वय ६५ वर्षे) !

त्या मला म्हणाल्या, ‘‘देवाने मला आश्रमात रहाण्याची संधी दिली आहे. येथे आपल्याला सर्व मिळते. घरी आपण सर्वच कामे करतो. मग येथे करायला काय अडचण आहे ?’’

परेच्छेने वागणार्‍या आणि पंढरपूरच्या पांडुरंगावर अपार श्रद्धा असणार्‍या आरवली, सोन्सुरे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कै. (सौ.) प्रेमावती प्रभाकर सोन्सुरकर (वय ७५ वर्षे) !

परेच्छेने वागणार्‍या आणि पंढरपूरच्या पांडुरंगावर अपार श्रद्धा असणार्‍या आरवली, सोन्सुरे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कै. (सौ.) प्रेमावती प्रभाकर सोन्सुरकर (वय ७५ वर्षे) !

आई सर्वांना सांगत असत, ‘‘मला बसलेल्या ठिकाणीच आणि अहेवपणी (सुवासिनी असतांना) मरण येऊ दे. माझा कुणालाही त्रास होता कामा नये.’’ देवाच्या कृपेने त्यांचे झोपेतच निधन झाले आणि त्यांना अहेवपणी मरण आले. 

फोंडा येथील राजकीय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन

फोंडा येथील राजकीय नेते डॉ. केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन

विषाचा परिणाम वाढल्याने रुग्णालयात भरती होण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध भौतिकोपचार तज्ञ, राजकारणी असे व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. केतन भाटीकर यांची कारकीर्द आरोग्यसेवा आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय होती.