#Exclusive : बसच्या तिकीटांवरील विज्ञापनांतून मिळणारा कोट्यवधी रुपये महसूल बुडवला !

अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !

दैनंदिन जीवनात जनतेला सामोरे जाव्या लागणाऱ्या दुष्प्रवृत्तींचे स्वरूप !

सध्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण समाजव्यवस्थाच कशी पोखरली गेली आहे ? हे कळण्यासाठी फारसे खोलात शिरायला नको. दैनंदिन जीवनात आपल्या सभोवताली घडणार्‍या पुढील घटनांचा विचार केला, तरी ते पुरेसे ठरेल.

सुराज्य निर्मितीमधील प्रमुख अडथळा असलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हवा !

भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more

विधी आणि न्‍याय विभागाकडून उच्‍च न्‍यायालयात जाण्‍याचा सल्ला; मात्र कार्यवाहीस दिरंगाई !

तत्‍कालीन महाविकास सरकारच्‍या काळात याविषयी ठोस निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता; मात्र या वेळी महाराष्‍ट्र सदन घोटाळा प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय असणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीने काम न करता प्रतिमास घेतले ८ लाख रुपये !

विजयन् आणि त्यांचे आस्थापन यांनी कोणतेही काम न करता त्यांना प्रतिमहा ८ लाख रुपये मिळत असल्याचे प्राप्तीकर तपासणीत समोर आले आहे.

पुणे येथे लिपिकास लाच घेतांना अटक !

तक्रारदार महिला या शासकीय सेवक असून त्‍यांचे १ लाख ७ सहस्र रुपयांचे वैद्यकीय देयक होते. ती रक्‍कम मिळण्‍यासाठी गायकवाड याने लाचेची मागणी केली होती.

वणी येथे रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट करूनही आस्‍थापनाकडून ५ कोटी रुपयांचे देयक !

नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ?

तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयातून ‘भारतमाते’चा पुतळा प्रशासनाने हटवला !

अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती

किरीट सोमय्यांना क्षमा मागावी लागेल ! – अनिल परब, माजी परिवहनमंत्री

भाजपचे खासदार किरीट सोमैय्या यांनी माझ्यावरती राजकीय द्वेषापोटी आरोप केले होते. आता किरीट सोमय्यांना एकतर क्षमा मागावी लागेल किंवा १०० कोटी रुपये मला द्यावे लागतील.

तमिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांची अटक कायदेशीर ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला  मंत्र्याची कोठडीत चौकशी करण्याची अनुमती दिली.