चीनने सीमेवर तैनात केले १०० रॉकेट लाँचर !

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी चीनसमवेत सैन्यस्तरावर चर्चा चालू असतांनाच चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हालचाली वाढवल्या आहेत. चीनने सीमेवर १०० हून अधिक अत्याधुनिक रॉकेट लाँचर तैनात केले आहेत. तसेच हॉवित्जर तोफाही तैनात केल्या आहेत.

होरपळणार्‍या सीमा !

आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित नाहीत, ती राष्ट्रे सुरक्षित कशी असू शकतील ?

चीनविरोधी ‘प्रदीर्घ खेळी’ !

शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते.

चीनची दादागिरी आणि ती थांबवण्यासाठी काय करावे ?

भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच चीनला कळेल की, संपूर्ण भारत आणि जग त्याच्या विरोधात गेले आहे. तेव्हाच त्याची दादागिरी थांबेल आणि एक चांगला देश म्हणून पुढे येईल.

लक्षद्वीप : भारतासाठी संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा द्वीपसमूह !

लक्षद्वीप बेटांच्या संरक्षणासाठी विविध उपाय योजल्यासच देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल !

इस्‍लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर, राष्‍ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

भारतीय सैन्‍य जगातील कोणत्‍याही सैन्‍याच्‍या तोडीस तोड आहे.

भारताचे परराष्ट्र संबंधित धोरण अधिक गतीने आणि शिस्तीने कार्यरत व्हायला हवे ! – अय्यर, अमेरिकी संशोधक तथा ‘पीगुरुज्’ संकेतस्थळाचे संपादक

प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्‍नच आहे.

काँग्रेसचे सरकार असतांना चीनकडून लडाखमधील देपसांगवर नियंत्रण ! – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

काँग्रेसने कधी चीनच्या आक्रमकतेचा विरोध केला आहे का ? – डॉ. स्वामी यांचा प्रश्‍न

चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत आहे. भारताचे सुखोई लढाऊ विमान कसे पाडता येईल, याचा विशेष सराव करण्यात येत आहे.

चीनच्या चहाड्या !

सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी ‘चीनने सैन्य मागे घेतले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे’, असे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आता आला. चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्यास नकार दिला आहे. चीनने यापूर्वीही अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले आहे.