‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि पंजाबचे नवे सरकार यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले भाष्य !
चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.