भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !

‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.

मराठी अधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची कारकीर्द आणि त्यांची भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी होणारी नियुक्ती मराठीजनांसाठी अभिमानास्पद !

महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.

भारताने स्वत:ची सैन्यक्षमता आणि युद्धसामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.

रशियाला होत असलेली विविध प्रकारची हानी आणि त्याच्या सैन्याची कामगिरी !

रशियाचे सैन्य हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सर्वकाही आहे; परंतु युक्रेनशी चालू असलेल्या युद्धातून त्यांना जे मिळवायचे होते, ते अद्यापही प्राप्त झालेले नाही. ज्या चुका रशिया, नाटो, युरोपीय राष्ट्रे आणि काही चुका युक्रेन करत आहे, त्यापासून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.

अशांत पाकिस्तान आणि भारताला विविध अंगांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता !

भारताला प्रथम काश्मीर खोरे, दुसरे पंजाबसारखे सीमावर्ती राज्य आणि तिसरे समुद्राचा भाग या ठिकाणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व जमिनी आणि समुद्री सीमा यांकडे लक्ष ठेवावे लागेल !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांची अपयशी कारकीर्द !

महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.

विविध राष्ट्रप्रमुखांच्या भारत भेटी, त्यांचा अर्थ आणि त्यातून देशाला होणारा लाभ !

जपानची ‘मेरिटाइम’ (सागरी) शक्ती, त्यांचे वायूदल, नौदल चांगले आहे. ते दक्षिण पॅसिफिक समुद्रावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे त्यांचा भारताला चांगला लाभ होईल.

‘सिंधू जल करारा’च्या पुनरावलोकनाची आवश्यकता !

‘पाकिस्तानने त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, तर हा करार रहित करण्याविना भारताकडे पर्याय उरणार नाही’, असेही भारताने खडसावले होते. आज मात्र भारताने ‘सिंधू जल’ या अन्यायी कराराच्या पुनरावलोकनाच्या आवश्यकतेवर जोर दिला पाहिजे. भारताच्या आर्थिक आणि सामरिक महत्त्वासाठी ते आवश्यक झाले आहे.’

रशियाकडून ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्राचा वापर आणि युक्रेनची लढाऊ वृत्ती

हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अतिशय अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते खालच्या पातळीवर उडते आणि त्याची लक्ष्य अचूक साधण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट आणि पंजाबचे नवे सरकार यांविषयी (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले भाष्य !

चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.