भारतीय युवकांचे सैन्याविषयीचे आकर्षण !
‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.
‘प्रदीप मेहरा नावाच्या मुलाची सध्या सामाजिक माध्यमांवर पुष्कळ चर्चा चालू आहे. सैन्यात भरती होण्यासाठी तो रात्री धावण्याचा सराव करतो अशी जिद्द ज्याच्यामध्ये आहे, त्याला निश्चितच भारतीय सैन्यात जाण्यात यश मिळेल.
महाराष्ट्रासाठी एक आनंदाचे वृत्त म्हणजे देशाच्या सैन्यप्रमुखपदी मराठी व्यक्ती असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती झाली आहे.
भारतालाही पुढील काळात कुणावरही अवलंबून न रहाता स्वत:च्या सामर्थ्याने लढावे लागेल.
रशियाचे सैन्य हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सर्वकाही आहे; परंतु युक्रेनशी चालू असलेल्या युद्धातून त्यांना जे मिळवायचे होते, ते अद्यापही प्राप्त झालेले नाही. ज्या चुका रशिया, नाटो, युरोपीय राष्ट्रे आणि काही चुका युक्रेन करत आहे, त्यापासून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.
भारताला प्रथम काश्मीर खोरे, दुसरे पंजाबसारखे सीमावर्ती राज्य आणि तिसरे समुद्राचा भाग या ठिकाणी सतर्क रहाणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलाला सर्व जमिनी आणि समुद्री सीमा यांकडे लक्ष ठेवावे लागेल !
महागाई ! अन्नधान्य, दूध, खाण्याचे सर्व पदार्थ, तसेच बांधकाम उद्योग यांच्या किमती वाढल्या आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधून लाखो शरणार्थी पाकिस्तानमध्ये शरण आले आहेत. लोकांना महागाई अल्प आणि हाताला काम पाहिजे असते. तसे काहीही झाले नाही. त्यामुळे पाकिस्तानी जनता सरकारच्या विरोधात गेली आहे.
जपानची ‘मेरिटाइम’ (सागरी) शक्ती, त्यांचे वायूदल, नौदल चांगले आहे. ते दक्षिण पॅसिफिक समुद्रावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतात. त्यामुळे त्यांचा भारताला चांगला लाभ होईल.
‘पाकिस्तानने त्याच्या भारतविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, तर हा करार रहित करण्याविना भारताकडे पर्याय उरणार नाही’, असेही भारताने खडसावले होते. आज मात्र भारताने ‘सिंधू जल’ या अन्यायी कराराच्या पुनरावलोकनाच्या आवश्यकतेवर जोर दिला पाहिजे. भारताच्या आर्थिक आणि सामरिक महत्त्वासाठी ते आवश्यक झाले आहे.’
हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे अतिशय अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे. ते खालच्या पातळीवर उडते आणि त्याची लक्ष्य अचूक साधण्याची शक्यता पुष्कळ अधिक असते.
चित्रपटांचा भारतीय समाजमनावर पुष्कळ प्रभाव असतो. त्यामुळे या माध्यमातून जनता जागृत होते. एका विद्वानाने म्हटल्याप्रमाणे चित्रपट हा आपल्या समाजाचे प्रतिबिंब असते.