बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांचा अमेरिकेकडून निषेध !
ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ?
ख्रिस्ती अमेरिकेने बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाचा निषेध केला, भारत कधी करणार ? आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पुढाकार कधी घेणार ? कि गांधीगिरीचेच अनुकरण आताही करणार ?
देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार ? दुसरीकडे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचा विषय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही योग्य संधी आहे.
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
पाक आणि बांगलादेश या इस्लामी देशांप्रमाणे बंगालमध्येही हिंदू असुरक्षित !
बांगलादेशात ‘इस्कॉन’ मंदिरासह नवरात्रीत श्री दुर्गापूजा मंडपांवर हिंसक आक्रमणे !
भारताचा शेजारी देश असणार्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे.
बांगलादेशमध्ये धर्मांधांनी आतापर्यंत हिंदूंवर केलेली आक्रमणे
यात २० घरे पूर्णपणे जळून त्यांची राख झाली आहे. या आक्रमणामागे फेसबूकवर एका हिंदु व्यक्तीकडून करण्यात आलेली एक आक्षेपार्ह पोस्ट कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे.
भट्टाचार्य म्हणाले की, शेजारील देशांतील अल्पसंख्यांक नागरिकांची प्रामाणिकपणे चिंता करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आम्ही हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणाचा तीव्र निषेध करतो.
बंगालमधील हिंदूंनी हिंदुद्वेषी ममता(बानो) बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला निवडून दिल्यामुळे त्यांच्यावर संकटांची मालिका चालू झाली आहे. तेथील हिंदूंच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !