बांगलादेशात पुन्हा हिंदूंवर आक्रमण : ४० जण घायाळ
गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे !
गेले काही दिवस बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेली आक्रमणे रोखण्यास तेथील सरकार आणि पोलीस अपयशी ठरले आहेत, तर भारत निष्क्रीय राहिला आहे, हीच वस्तूस्थिती आहे !
सत्तेत असलेल्या बांगलादेशी अवामी लीगचे धर्मांध कार्यकर्ते हिंदूंवर आक्रमण करण्यास नेहमीच पुढे असतात, हे अनेक घटनांत दिसून येते. त्याविषयी कमाल यांना काय म्हणायचे आहे ?
बांगलादेशात धर्मांधांनी केलेल्या श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपांवरील आक्रमणांविषयी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान !
काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण
आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
बांगलादेशच्या नौखाली येथे शुक्रवारच्या नमाजानंतर इस्कॉनच्या एका मंदिरावर २०० हून अधिक धर्मांधांनी आक्रमण करून इस्कॉनचे दोन साधू निताई दास प्रभु आणि जतन दास प्रभु, तसेच २५ वर्षीय भाविक पार्थ दास यांची हत्या केली.
पंतप्रधान शेख हसीना यांनी यापूर्वी ‘हिंसाचार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले होते; मात्र त्याचा कोणताच परिणाम धर्मांधांवर झालेला नाही किंवा शेख हसीना त्यांचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत, यातूनच हे आक्रमण झाल्याचे लक्षात येते !
काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !
या घटनेनंतर तरी ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार प्रयत्न करणार आहे का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात निर्माण होतो !