उत्तरप्रदेशमध्ये मंदिराजवळ धर्मांधांना दारू पिण्यापासून रोखल्याने रा.स्व. संघाच्या कार्यालयावर आक्रमण !
२ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ
भारतमातेचे चित्र फाडले !
१० जणांना अटक
२ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ
भारतमातेचे चित्र फाडले !
१० जणांना अटक
हिंदूंकडून कथित रूपाने कुणा धर्मांधाला मारहाण झालीच आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यास आकाशपाताळ एक करून ‘भारतातील मुसलमान असुरिक्षत आहेत’, अशी बांग ठोकणारे आता गप्प का ? कि त्यांच्या लेखी हिंदूंच्या प्राणाला मूल्य नाही ?
‘मॉब लिंन्चिंग’च्या (जमावाकडून केलेल्या हत्येच्या) नावाने हिंदूंवर आरोप करणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि बुद्धीवादी हिंदु युवकाच्या हत्येचा निषेधही करणार नाहीत, हे लक्षात घ्या !
धर्मांधांकडून करण्यात येणारी प्रत्येक दंगल ही याच उद्देशाने करण्यात येत असते. अशा दंगली कायमच्या रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे; मात्र पोलीस प्रत्येक वेळी शेपूट घालून हिंदूंनाच उत्तरदायी ठरवतात !
भारताच्या सैन्याने कधी मशीद किंवा चर्च पाडल्याची एकतरी घटना आहे का ? पाक सैन्याच्या या हिंदुद्वेषी कृत्याविषयी भारतातील एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
भूतकाळातील चुका वर्तमान आणि भविष्य यांची शांतता भंग होण्याचा आधार होऊ शकत नाही ! असे सांगत साकेत न्यायालयाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप १९९१’ कायद्याच्या आधारे कुतुबमिनार परिसरातील मंदिरात मूर्ती ठेऊन पूजा करण्याची मागणी नाकारली.
धर्मांध त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रसंगी हिंदुही बनतात, हे लक्षात घ्या आणि सावध व्हा ! धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणा !
आपण गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून जिहादी विचारधारेशी लढत आहोत. जोपर्यंत पाक अस्तित्वात आहे, तोपर्यंत आपल्या देशावर आक्रमणे होतच रहाणार. त्यामुळे पाकिस्तान आणि जिहादी विचारधारा यांना नेस्तनाबूत करण्याची आवश्यकता आहे.
देशात धर्मांधांकडून हिंदु महिलांवर राजरोसपणे बलात्कार आणि त्यांचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यामुळे ‘आपण भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये ?’, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये !