|

रायसेन (मध्यप्रदेश) – येथील खमरिया गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी आदिवासी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात एका आदिवासी हिंदु ठार झाला होता, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले होते. यानंतर आता प्रशासनाने आरोपी धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई चालू केली आहे. जिल्हा प्रशासनाने वन विभागाच्या साहाय्याने या आरोपींच्या अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवून ती पाडून टाकली आहेत, तसेच मौल्यवान लाकडी साहित्यही जप्त केले आहे. एकूण १६ पैकी १३ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. (या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !