|

रायसेन (मध्यप्रदेश) – येथील खमरिया गावामध्ये होळीच्या दिवशी धर्मांधांनी आदिवासी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात एका आदिवासी हिंदु ठार झाला होता, तर ५० हून अधिक जण घायाळ झाले होते. यानंतर आता प्रशासनाने आरोपी धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई चालू केली आहे. जिल्हा प्रशासनाने वन विभागाच्या साहाय्याने या आरोपींच्या अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवून ती पाडून टाकली आहेत, तसेच मौल्यवान लाकडी साहित्यही जप्त केले आहे. एकूण १६ पैकी १३ आरोपींना अटकही करण्यात आली आहे. (या आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
मधुबनी (बिहार) येथील मशिदीतून मौलाना इजहार याला अटक !
‘आधार कार्डचा वापर केवळ ओळखीसाठी असावा’ या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्ये यांना नोटीस
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना आता कोणतेही सिरप मिळणार नाही !
क्षुल्लक वादातून २ धर्मांध मुसलमानांसह दोघांकडून हिंदूला मारहाण
‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !