‘गदर २’ या चित्रपटाविषयी चर्चा करणार्या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण !
या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
९ ऑगस्ट या दिवशीच्या लेखात आपण पूर्वोत्तर भारत, म्यानमार भागातील चीनच्या सुप्त आकांक्षा आणि त्याला भारताच्या वाढत्या प्रभावाची भीती यांमुळे चाललेल्या भौगोलिक राजकीय (जिओपोलिटीकल) शह-काटशहाच्या खेळाचे मणीपूरवर होणारे परिणाम काय आहेत ?
भारतात हिंदूंचे संत-महंत यांची अशा प्रकारे हत्या होणे, हे लज्जास्पद !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित युवकाला पकडले असून पोलिसांना या विषयीची माहिती दिली आहे. आक्रमणामागील कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.
भारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक !
जगभरात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !
खलिस्तानी आतंकवादी निज्जर याचे छायाचित्र असलेले फलक लावले
१३ ऑगस्टला होणार्या हिंदु संघटनांच्या महापंचायतीमध्ये याविषयीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. १३ ऑगस्टच्या या महापंचायतीला प्रशासनाने अनुमती दिली नसल्याचे वृत्त आहे.
मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समुदायातील महिलेवर अत्याचार झाल्याचा टाहो फोडणार्या भारतासह जगभरातील कथित निधर्मीवादी आणि ख्रिस्ती यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
देशात हिंदु-मुसलमान वाद उफाळून येण्यास मुसलमान उत्तरदायी असतात; कारण सर्वप्रथम मुसलमानच हिंदूंवर आक्रमण करतात, हे आतापर्यंतच्या प्रत्येक घटनेतून सिद्ध झाले आहे. तरीही कथित निधर्मीवादी आणि मानवतावादी देशात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा टाहो फोडतात !