माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.

‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांवर इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतांना योग्य ती निश्‍चिती करा !

‘फेसबूक’, ‘ट्विटर’ आदी सामाजिक माध्यमांवर इतरांना ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवतांना योग्य ती निश्‍चिती करा !

एखाद्या व्यक्तीच्या खात्याला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवण्यापूर्वी ‘ते खाते आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीचेच आहे ना ?’, हे पडताळून पहाणे आवश्यक आहे. अयोग्य व्यक्तीला ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवल्यास भविष्यात अडचण येऊ शकते.

शहरात फिरणार्‍या चारचाकीना फास्टॅगची सक्ती तसेच दंडात्मक कारवाई करू नका ! – सजग नागरी संघटनांची मागणी

शहरात फिरणार्‍या चारचाकीना फास्टॅगची सक्ती तसेच दंडात्मक कारवाई करू नका ! – सजग नागरी संघटनांची मागणी

शहरात फास्टॅग सक्ती कशासाठी ?, याविषयी सरकार स्पष्टीकरण देत नाही.

मराठ्यांनी ३० वर्षे देहलीवर राज्य केल्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोहोचली ! – यशोधरा राजे शिंदे

मराठ्यांनी ३० वर्षे देहलीवर राज्य केल्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोहोचली ! – यशोधरा राजे शिंदे

सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून आपणही एकत्र आले पाहिजे.

मराठा आरक्षणप्रश्‍नी उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

मराठा आरक्षणप्रश्‍नी उदयनराजे भोसले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

आरक्षणाविषयीच्या कोणत्याही खटल्यात वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे भूमीच्या वादातून धर्मांधांकडून महंत मुनि बजरंग दास यांच्यावर प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना सातत्याने हिंदूंचे संत, महंत आणि पुजारी यांच्यावर आक्रमणे होत आहेत, तसेच हत्या होत आहेत. हे हिंदूंना अपेक्षित नाही ! आता प्रशासनाने धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत !

वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील अवैध मद्यव्यवसाय बंद करा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी

वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील अवैध मद्यव्यवसाय बंद करा ! – भाजप महिला मोर्चाची मागणी

पोलीस स्वतःहून अवैध व्यवसायांवर कारवाई का करत नाही ?

… अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा आणून टाकावा लागेल ! – आप्पा लुडबे, नगरसेवक, मालवण

… अन्यथा नगरपालिकेच्या दारात कचरा आणून टाकावा लागेल ! – आप्पा लुडबे, नगरसेवक, मालवण

लोकप्रतिनिधींनाही न जुमानणारे प्रशासन सर्वसामान्य जनतेशी कसे वागत असेल, याचा विचार न केलेला बरा !

१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू

१९ फेब्रुवारी या दिवशी सातारा जिल्ह्यात कलम १४४ लागू

१०० व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

नंदुरबार येथे हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने ‘गोपूजन आणि मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा !

नंदुरबार येथे हिंदु सेवा साहाय्य समितीच्या वतीने ‘गोपूजन आणि मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा !

तरुण मुलांनी गोशाळेतील गोवंशियांना चारा-पाणी दिले आणि गोमातेची सेवा केली.