ओटीटी मंचावर चित्रपट, वेबसीरिज आदींच्या प्रदर्शनाच्या वेळी तंबाखूविरोधी चेतावणी देणे अनिवार्य ! – केंद्रशासनाचा आदेश
अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !
अशी चेतावणी दिल्याने तंबाखूसेवन थांबत नाही किंवा बंद होत नाही, तर त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे !
चित्रपटांसाठी परिनिरीक्षण मंडळ आहे; मात्र वेब सिरीज आणि ओटीटी यांच्यासाठी हे लागू झालेले दिसत नाही. वेब सिरीजमधील संवादांमध्ये शिवराळ भाषा, दाखवण्यात येणारी हिंसा यांमुळे ते पाहून देश-विदेशातील लहान मुलेही तिचे अनुकरण करत आहेत. हे थांबायला हवे.
खान यांनी जे विधान केले आहे, ते योग्यच आहे; मात्र ते रोखण्यासाठी ते पुढाकार घेणार का, हेही त्यांनी सांगावे !
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची चेतावणी !
ब्रिटीश सैन्यात जसे भारतातील लोक क्रांतीकारकांच्या विरोधात लढत होते, तसेच आज या ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमांतून भारतातील लोक देशविरोधी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी असतांना सरकारने वरवरची उपाययोजना म्हणून नियमावली बनवून सादर केली, असे समजायचे का ? कायदा करण्याचे सूत्र सरकारच्या लक्षात कसे आले नाही ?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला कळत नाही का ? गेले अनेक मास विविध संघटना अशीच मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारने उशिराने का होईना याविषयी नियमावली बनवली आहे; मात्र त्यामुळे असे करणार्यांना कठोर शिक्षा होईल का ?
वास्तविक हे आधीच होणे अपेक्षित होते. नियमावली बनवण्यासह सामाजिक माध्यमे आणि ओटीटी यांद्वारे कुणी भारत अन् हिंदु धर्म यांविषयी अपप्रचार करण्यास धजावणार नाही एवढा वचक सरकारने निर्माण करणे आवश्यक !
ओटीटी अॅप्सवरील वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान करण्यात येत असून हा प्रकार गेले अनेक मास चालू आहे. अनेक संघटना याचा विरोध करत असतांना सरकार अजून विचारच करत आहे, हे राष्ट्रप्रेमी आणि हिंदु धर्मप्रेमी यांना अपेक्षित नाही !
वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या आणि राष्ट्रविरोधी असणार्या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !