वायनाड भूस्खलनावरून गृहमंत्री अमित शहा यांचा केरळच्या साम्यवादी सरकारवर घणाघात !

नवी देहली – केरळ सरकारला वायनाड भूस्खलनासारख्या आपत्तीच्या शक्यतेसंदर्भात आधीच चेतावणी देण्यात आली होती. सहसा अनेक राज्ये अशा चेतावण्यांकडे लक्ष देतात; परंतु केरळ सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी राज्यसभेत बोलतांना केरळ सरकारवर केला. या वेळी त्यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या आणि घायाळ झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती दुःख व्यक्त केले.
शहा म्हणाले की,
१. मला सभागृहासमोर स्पष्ट करायचे आहे की, २३ जुलैला केरळ सरकारला भारत सरकारकडून चेतावणी देण्यात आली होती. यानंतर २४ आणि २५ जुलै या दिवशीही अतीवृष्टी अन् भूस्खलन यांविषयी चेतावणी देण्यात आली होती.
२. २६ जुलैला २० से.मी.पेक्षा अधिक पाऊस पडेल आणि दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मातीही पडू शकते आणि लोक त्याखाली गाडले जाऊन मरू शकतात, असेही सांगण्यात आले होते.
संपादकीय भूमिका
|
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !