अल-कायदा ने गुजरात के द्वारकाधीश मंदिर पर आक्रमण करने की धमकी दी ! 

इस्लामी देश अब चुप क्यों हैं ?

अल्-कायदाची गुजरातमधील द्वारकाधीश मंदिरावर आक्रमण करण्याची धमकी

जिहादी आतंकवादी संघटनांकडून हिंदूंच्या मंदिरांनाच लक्ष्य केले जाते. त्यामुळे ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे !

‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी  

जिहादी आतंकवादी संघटनांना धर्म असतो, हेच यातून स्पष्ट होते ! आता अशांना आतापर्यंत पाठीशी घालणारे निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष गप्प का आहेत ?

पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !

३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.

अफगाणिस्तामधील अल् कायदाची साहाय्यक आतंकवादी संघटना भारतात घातपात करण्याच्या सिद्धतेत ! – संयुक्त राष्ट्रे

जिहादी आतंकवाद्यांना धर्म असल्याने ते हिंदूंच्या भारतावर सातत्याने आक्रमण करण्याच्या सिद्धेतत असतात, हेच पुनःपुन्हा सिद्ध येते !

सौदी अरेबियात आतंकवादी संघटनांशी संबंधित असणार्‍या ८१ जणांना एकाच दिवशी फाशी

भारतात आतंकवाद्यांनाही साधी शिक्षा होत नाही, तेथे त्यांच्याशी संबंधित असणार्‍यांना शिक्षा कुठे होणार ? भारतात अशी स्थिती असल्यामुळे येथील जिहादी आतंकवाद ३ दशकांनंतरही संपू शकलेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामध्ये भाजपचेच सरकार असतांना भाजपने अशा मदरशांची चौकशी करून त्यात ते दोषी आढळले, तर त्यांवर बंदी घातली पाहिजे !

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

‘जमियत’ची चौकशी हवी !

जमियत आणि पीएफआय यांच्या कृतीतून भारतातील शासनव्यवस्था उद्ध्वस्त करून इस्लामी व्यवस्था स्थापण्याचे छुपे मनसुबे उघड होतात. भारतीय समाज ‘या संघटनांवर कारवाई होईल’, या आशेवर असाहाय्य होऊन पहात आहे, तेव्हा मोदी सरकारने भारतियांचा आक्रोश लक्षात घेऊन जमियतवर कारवाई करून देश सुरक्षित करावा, ही अपेक्षा !

अल् कायदाच्या आतंकवाद्याला अटक

अशा आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !