इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकार आणि बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ (टीटीपी) यांच्यातील ‘संघर्ष विराम’ अनिश्चित काळापर्यंत वाढण्यावर सहमती झाली आहे; मात्र याविषयी अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दोघांकडूनही देण्यात आलेली नाही. ३० मे या दिवशी संघर्ष विरामचा कालावधी संपला होता. त्यानंतर ती वाढवण्यात आली. टीटीपी ही संघटना अल् कायदाच्या जवळची मानली जाते. पाकच्या सीमेवरील भागात तिच्याकडून अनेक आक्रमणे करण्यात आली आहेत.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !
पाक सरकार आणि ‘तहरीक-ए-पाकिस्तान’ यांच्यातील संघर्ष विराम अनिश्चित काळासाठी वाढवला !
नूतन लेख
- Domestic violence in Australia: घरगुती हिंसाचार हे ‘राष्ट्रीय संकट’ ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
- Serum Institute : भारतात ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या विरोधातही याचिका प्रविष्ट (दाखल) होणार !
- US Teacher Arrested : अमेरिकेत शिक्षिकेकडून चर्चमधील १५ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण
- Xenophobia : भारत आणि जपान यांना निर्वासितांची भीती वाटते ! – अमेरिका
- CNN Writes Islamophobia In India : पंतप्रधान मोदी यांच्या भाजपने धर्मनिरपेक्ष भारताला ‘हिंदु राष्ट्रा’मध्ये परावर्तित केले ! – सी.एन्.एन्.
- UN On Protest In US : अमेरिकेकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन ! – संयुक्त राष्ट्रे