आंबेगाव बुद्रुक (पुणे) येथील १० बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा नोंद !

आंबेगाव बुद्रुक येथे महापालिकेची कोणतीही अनुमती न घेता ११ इमारती बांधण्यात आल्या. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांची फसवणूक केली, अशा १० बांधकाम व्यावसायिकांवरपोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथील उर्दू शाळेला विनाअनुमती केलेले बांधकाम पाडण्याची नोटीस !

भवानी पेठेतील हाजी गुलाम ‘महंमद आझम उर्दू प्रायमरी स्कूल’मध्ये विनाअनुमती बांधकाम केले असल्याने पुढील १५ दिवसांमध्ये हे अतिक्रमण हटवले नाही, तर महापालिका प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाईल.

स्वपुत्राची हत्या !

स्वतःच्या मुलाची हत्या करण्यासारख्या घटना घडणे, हे गंभीर आहे. बेंगळूरू येथील सूचना सेठ यांनी स्वतःचे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) क्षेत्रातील आस्थापन स्थापन केले आहे, एवढी त्यांची बुद्धीमत्ता आणि प्रगल्भता आहे.

अशी मागणी सर्वत्रच झाली पाहिजे !

अजमेर येथील ‘ढाई दिन का झोपडा’ नावाची मशीद हे पूर्वीचे मंदिर असल्याने ते हिंदूंकडे सुपुर्द करण्याची मागणी भाजपचे खासदार रामचरण बोहरा यांनी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून केली आहे.

भोंदू संतांच्या अशा दुष्प्रवृत्तीला रोखण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक !

प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक क्षेत्रात फसवणूक करणारे लोक घुसून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणताही वेश परिधान करतात. रावणाने सुद्धा साधूचे रूप घेऊन सीतेचे अपहरण केले होते.

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

७ दिवसांपेक्षा अधिक आणि नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, याला ‘मासिक स्राव अधिक असणे’, असे म्हणतात.

‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील धर्मांधाला जामीन देण्यास मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचा नकार !

मध्यप्रदेश सरकारने ‘धर्मांतर प्रतिबंधक कायदा’ कार्यवाहीत आणलेला आहे. हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने धर्मांधाचा जामीन अर्ज नाकारला.

लोकोपकार म्हणून कारभार करणार्‍या रुक्मिणी डावरे !

केशवराव डावरे आपल्या सैन्यासह पानिपतावर सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास गेले होते. १४ जानेवारी १७६१ च्या दुपारी अहमदशहा अब्दालीच्या वजीर शहा वलीखानच्या गुलाम फौजांचे आक्रमण ….

पुरुष आणि स्त्री यांच्याविषयीचे मनुसूत्र

‘मनूचा पुरुषावरील आक्षेप आणि त्याची स्त्रीविषयक पूज्य बुद्धी अशा दोन उपमुद्यांत हा भाग मांडला जातो. मनुस्मृतीतील लोकांचा उल्लेख करून मनु म्हणतात, ‘कुटुंबात कामांची तशी…

भारतियांनो, मालदीव पर्यटनावर बहिष्कार घाला !

‘भारताचे अंदमान निकोबार किंवा लक्षद्विप द्वीपसमूह अतिशय सुंदर आहेत. भारतियांनी पर्यटनासाठी तेथे जावे आणि मालदीवला जाऊ नये.’