आजपासूनच नामस्मरण करण्याचे महत्त्व !

देह केव्हा जाईल, याचा नेम नाही. मग ‘म्हातारपणी नामस्मरण करू’, असे म्हणू नये. अगदी ‘उद्यापासून नामस्मरण करू म्हटले’, तर उद्याची तरी खात्री आहे का ?

‘माझी लाडकी बहीण योजने’चे लाभ कुणाला मिळणार ?

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेनुसार महिलांना प्रतिमास १ सहस्र ५०० रुपये थेट त्यांच्या अधिकोषातील खात्यांमध्ये जमा होणार आहेत.

सर्वधर्मसमभावी आणि संकुचित हिंदू !

मुसलमान मात्र त्यांच्या धर्माला चिकटून रहातात. ते कधीही हिंदूंच्या मठ-मंदिरात जात नाहीत किंवा पूजा करत नाहीत; मात्र हिंदू नेहमी पीराची पूजा करतात.

धर्मामध्ये असलेले कर्मकांड आजच्या व्यस्त जीवन पद्धतीत टिकवण्यासाठी काय व्यवस्था असावी ?

मुळात ज्याला आपण (धार्मिक) कर्मकांड असे म्हणतो, ते धर्माचे सर्वस्व नव्हे. बहुतेक करून ते पूजापद्धत किंवा उपासनेचा एक अंश आहे आणि त्याचे काही महत्त्वही आहे.

एक राष्ट्रीयत्वाच्या आग्रहाचा खटाटोप कशासाठी ?

गांधी एका लेखात म्हणतात, ‘मला असे वाटत नाही की, प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा प्रसंग येईल, तेव्हा ‘मुसलमान खरोखरच देशाची फाळणी व्हावी’, अशी अपेक्षा करतील.

युरोपियन युनियन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादाचे नवे वारे !

वर्ष २०२४ च्या युरोपियन युनियनच्या निवडणुकांमुळे युरोपात राजकीय पालट घडून येतील. युरोपियन राष्ट्रवादाचे नवे वारे वहातील. या निवडणुकांचे परिणाम भारत-युरोपमधील व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध आणि द्विपक्षीय सहकार्य यांवर होतील.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या चैतन्यमय स्पर्शामुळे साधिकेची शस्त्रकर्म केलेली जखम लवकर भरून येणे

आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तुमची जखम एवढी लवकर कशी काय भरली ?’’ आधुनिक वैद्यांना याचे पुष्कळ आश्चर्य वाटले. संतांच्या चैतन्यमय स्पर्शाने अशक्य ते शक्य झाले.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ती’ याग या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे

पूजाविधी आपण देवतांच्या आव्हानासाठी करतो; पण या वेळी ‘देवतांना आवाहन करण्यापूर्वीच देवता येऊन कार्य करू लागल्या आणि त्यानंतर पूजा झाली’, असे मला जाणवले.

रुग्णाईत असतांनाही झोकून देऊन सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७३ वर्षे) !

‘सौ. नम्रता शास्त्री यांच्याकडे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. मागील २ वर्षे त्या फोंडा, गोवा येथे घरी राहून वैद्यकीय उपचार घेत होत्या. तेव्हा त्या रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळत होत्या…